शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाच्या मोबाईलवर ‘द्या शिकारीची माहिती पटकन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 23:01 IST

सातारा : वन्यजीवांचे संरक्षण अन् पर्यावरण संवर्धनासाठी वनविभागाच्या वतीने विविध कार्यक्रम हाती घेतले जात असताना आता वनविभागाची अनोखी ‘कॉलरट्यून’ नागरिकांमध्ये प्रबोधन करू लागली आहे

सचिन काकडे ।सातारा : वन्यजीवांचे संरक्षण अन् पर्यावरण संवर्धनासाठी वनविभागाच्या वतीने विविध कार्यक्रम हाती घेतले जात असताना आता वनविभागाची अनोखी ‘कॉलरट्यून’ नागरिकांमध्ये प्रबोधन करू लागली आहे. वन अधिकारी व कर्मचाºयांना फोन लावताच त्यांच्या मोबाईलवरून ‘वन्यजीवांचे करू संरक्षण, द्या शिकारीची माहिती पटकन’ असे बोल कानी पडू लागले आहेत.

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या सातारा जिल्ह्याला निसर्गाचे अनमोल वरदान लाभले आहे. जिल्ह्यात ज्याप्रमाणे अनेक दुर्लभ वृक्ष, वनस्पती आढळतात, त्याचप्रमाणे पशुपक्षी व प्राण्यांचे अस्तित्व आजही टिकून आहे. मात्र, बेसुमार वृक्षतोड व शिकारीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला असून, पशुपक्ष्यांच्या अधिवासावरही संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ºहास रोखण्याबरोबरच वन्यजीवांच्या संरक्षणासाठी वनविभागाच्या वतीने नागरिकांमध्ये प्रबोधन केले जात आहे.

आजपर्यंत सूचनाफलक, पोस्टर आदींच्या माध्यमातून नागरिकांना वृक्षांचे महत्त्व पटवून दिले जात होते. वन्यजीवांचे संरक्षण व्हावे, याची माहिती दिली जात होती. मात्र, आता याही पुढे जाऊन वनविभागाची प्रबोधनाचा नवा मार्ग स्वीकारला आहे. जिल्ह्यातील वनअधिकारी व कर्मचाºयांच्या मोबाईलवर फोन केल्यानंतर नागरिकांना ट्रिंग..ट्रिंग... असे ऐकू न येता प्रबोधनात्मक कॉलरट्यून ऐकू येऊ लागली आहे.‘वन्यजीवांचे करू संरक्षण, द्या शिकारीची माहितीशिरता प्राणी गावा येथे कळवा’ असे या कॉलरट्यूनचे शब्द असून, ही कॉलरट्यून नागरिकांमध्ये जनजागृती करू लागली आहे. जिल्ह्यातील १४८ वनरक्षक व ४८ वनपाल यांच्या शासकीय मोबाईल नंबरवर शासनाच्या वतीने ही कॉलरट्यून सुरू करण्यात आली आहे.हा आहे संदेश...

कॉलरट्यूनच्या माध्यमातून वनविभागाने वन्यजीवांचे रक्षण करण्यासाठी पाऊल पुढे टाकले आहे. अवैध वृक्षतोड व जंगलात लावणारे वणवे रोखण्यासाठीही अशा प्रकारच्या घटनांनी माहिती तातडीने वनविभागास द्यावी, असे आवाहनही या ट्यूनच्या माध्यमातून केले आहे.गावोगावी सूचनाफलकउन्हाळा सुरू झाला असून, जिल्ह्यात वणवे लावण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. या वणव्यात वृक्षसंपदेची हानी होत असून शेकडो पशू-पक्षी जीव गमावत आहेत. अशा प्रकारच्या घटनांवर अंकुश लावण्यासाठी वनविभागाने गावोवागी सूचनाफलक लावले आहेत.