शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

पारधी समाजाने शासकीय योजनांचा लाभ घ्यावा : सातपुते 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 20:02 IST

समाजातील ६० टक्के कुटुंबे चांगल्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करतात; पण अंधश्रद्धा त्यांची पाठ सोडत नाही. पारधी समाजातील लोकांनी शासकीय योजनांचा लाभ घेणे गरजेचे आहे. समाजात सर्वात जास्त कष्ट करणारे, हाल सोसणारा समाज म्हणून पारधी समाजाची ओळख आहे, असे गौरवोद्गार पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी काढले.

ठळक मुद्देपारधी समाजाने शासकीय योजनांचा लाभ घ्यावा : सातपुते साताऱ्यातील उन्नती मेळाव्यात लाभार्थ्यांना अनुदान वाटप

सातारा: समाजातील ६० टक्के कुटुंबे चांगल्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करतात; पण अंधश्रद्धा त्यांची पाठ सोडत नाही. पारधी समाजातील लोकांनी शासकीय योजनांचा लाभ घेणे गरजेचे आहे. समाजात सर्वात जास्त कष्ट करणारे, हाल सोसणारा समाज म्हणून पारधी समाजाची ओळख आहे, असे गौरवोद्गार पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी काढले.जिल्हा पोलीस दलाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या पारधी समाजाच्या उन्नती मेळाव्याप्रसंगी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते या बोलत होत्या. यावेळी सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे, उपअधीक्षक राजेंद्र साळुंखे, दलित महासंघाचे अध्यक्ष मधुकर वायदंडे, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, हरिष पाटणे, अण्णाभाऊ साठे कृती समितीचे उमेश चव्हाण, सोलापूर आदिवासी प्रकल्पचे संचालक अशोक तांबे आदी उपस्थित होते.पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते म्हणाल्या, गावात मिसळल्या शिवाय शिक्षण, सरकारी योजनांचा लाभ मिळू शकणार नाही. स्वत:ची बळ, कमतरता, आत्मभान, चुकीच्या गोष्टी जाणता आल्या पाहिजेत. तरच तुम्ही यशस्वी व्हाल.राजेश काळे म्हणाले, पारधी समाजाला प्रवाहात आणण्यासाठी त्यांना स्थानिक रहिवाशी करणे गरजेचे आहे. त्याच्यात बदल करण्यासाठी शिबिरे, मेळावे घेतले तर त्यांना इतर समाजप्रमाणे जाणीव होईल.यावेळी मधुकर वायदंडे, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, अशोक तांबे, उमेश चव्हाण, विद्यार्थी निसर्ग पवार, दीपा पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शेळी पालनासाठी कर्ज मंजूर झालेल्या कुटुंबाना व घरकुल मंजूर झालेल्या कुटूंबांना अनुदान वाटप करण्यात आले.

टॅग्स :PoliceपोलिसSatara areaसातारा परिसर