शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पालखी मार्गाचे काम कासव गतीने, नागरिक संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 14:08 IST

padhrpur, Alandi, roadsefty, satara आळंदी-पंढरपूर-मोहोळ या केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर पालखी महामार्गाचे काम कासवगतीने सुरू आहे. यामुळे परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. या कामाची गती न वाढल्यास १० नोव्हेंबर रोजी रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा बाधित शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.

ठळक मुद्दे पालखी मार्गाचे काम कासव गतीने, नागरिक संतप्तआळंदी-पंढरपूर-मोहोळ महत्त्वकांक्षी रस्त्यासाठी रास्ता रोकोचा इशारा

फलटण : आळंदी-पंढरपूर-मोहोळ या केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर पालखी महामार्गाचे काम कासवगतीने सुरू आहे. यामुळे परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. या कामाची गती न वाढल्यास १० नोव्हेंबर रोजी रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा बाधित शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर पालखी महामार्गाच्या समन्वय समितीने फलटणचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालय भारत सरकार यांनी २६ मे २०१५ रोजी पालखी महामार्गाची अधिसूचना काढली होती.

फलटण तालुक्यातील २६ गावांतील ६४१८ शेतकऱ्यांची १००.३८ हेक्टर जमीन यासाठी संपादित होणार आहे. त्याशिवाय या क्षेत्रात येणारी राहती घरे, विहीर, बोअरवेल, गोठा, पत्राशेड, झाडे, हॉटेल, दुकाने व इतर उद्योग व्यवसाय बाधित होत आहेत, त्याची मोजदाद होणे बाकी आहे. संपादित जमीन नुकसान भरपाई वाटप जानेवारी २०२० मध्ये सुरू केले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च ते जून कालावधित कामकाज बंद राहिले. त्यानंतर कामकाज सुरू झाले. परंतु भारत सरकारने मंजूर करूनही प्रत्यक्ष बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळण्यात भरपाई मिळण्यात अडचणी येत आहेत. उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्रमांक १६ यांचे सातारा येथील कार्यालयामध्ये कायमस्वरुपी पूर्णवेळ अधिकारी नियुक्त करावा. विद्यमान अधिकारी कार्यालयामध्ये पूर्णवेळ उपस्थित नसतात, त्यामुळे नुकसान भरपाई वितरण प्रक्रिया थंडावली आहे. फेर सर्व्हेक्षण व अवॉर्ड प्रसिद्ध होत नाहीत. भूसंपदनाशिवाय या क्षेत्रातील राहती घरे, विहीर, बोअरवेल, गोठा किंवा हॉटेल, दुकाने, उद्योग वगैरेंचे नुकसान भरपाईबाबत अवॉर्ड नोटीस संबंधित शेतकऱ्यांना मिळाली नाही.ज्या संपादित जमिनींमध्ये मालक व कूळ, वाहिवाटदार यांना जमीन संपादन नुकसान भरपाई नोटीस मिळालेल्या नाहीत त्या मिळाव्यात, पूर्वीच्या अवॉर्डमध्ये एकत्रित नावाचा उल्लेख आहे, त्याऐवजी वैयक्तिक खातेदारानुसार वहिवाटीनुसार जेएमसीचा आधार घेऊन फेर नोटिसा काढा.

वास्तविक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ बाबत चौथा टप्पा धर्मपुरी ते बाळूपाटलाचीवाडी या कामाच्या निविदा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यामार्फत प्रसिद्ध केली असताना बाधित शेतकऱ्यांपैकी ४० टक्के शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई मिळाली नाही.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकSatara areaसातारा परिसरAlandiआळंदी