शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

गणेशोत्सव साजरा करायला आर्थिक मंदीचे विघ्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 14:49 IST

वाठार स्टेश्न : कोरेगावच्या उत्तर भागात पावसाने दडी मारल्याने गणेशोत्सवावर दुष्काळाचे सावट आहे. विघ्नहर्त्याच्या आगमनापूर्वी दुष्काळी परिस्थितीमुळे उद्भवलेल्या आर्थिक मंदीच्या विघ्नामुळे परिसरातील गणेश मंडळांचे देखावे व डेकोरेशनवर मयार्दा येण्याची शक्यता आहे.  पावसाअभावी मूर्ती विसर्जनासाठी कोठेही पाणी उपलब्ध नसल्याने भक्तांची नाराजी दिसून येत आहे.  

ठळक मुद्देउत्तर कोरेगावातील परिस्थिती मंडळाचें देखावे व सजावट खर्चावर येणार निर्बंधविसर्जनासाठी पाणी उपलब्ध नसल्याने भक्तांची नाराजीशेतीवरच अवलंबून असलेली या परिसराची अर्थव्यवस्था ठप्प

वाठार स्टेश्न : कोरेगावच्या उत्तर भागात पावसाने दडी मारल्याने गणेशोत्सवावर दुष्काळाचे सावट आहे. विघ्नहर्त्याच्या आगमनापूर्वी दुष्काळी परिस्थितीमुळे उद्भवलेल्या आर्थिक मंदीच्या विघ्नामुळे परिसरातील गणेश मंडळांचे देखावे व डेकोरेशनवर मयार्दा येण्याची शक्यता आहे.  पावसाअभावी मूर्ती विसर्जनासाठी कोठेही पाणी उपलब्ध नसल्याने भक्तांची नाराजी दिसून येत आहे.  

     उत्तर कोरेगावातील गणेशोत्सव जिल्ह्यात ओळखला जातो तो जिवंत देखाव्यामुळे. पिंपोडे बुद्रुक, वाठार स्टेशन, देऊर, बिचुकले, अंबवडे संमत वाघोली या गावांसह परिसरात अनेक ठिकाणची मंडळे सामाजिक समस्या , अध्यात्म व पौराणिक देखावे साकारतात. त्यात लहान मुले , मुली, महिला व ज्येष्ठ नागरिक सहभाग घेतात. तसेच विसर्जन मिरवणुकीतही समाज प्रबोधनपर विषयावर जनजागृती केली जाते. त्यासाठी कार्यकर्ते महिनाभर तयारी करत असतात. मात्र यंदा मॉन्सून जवळपास कोरडा गेला.

भुर भुर पावसावर खरीप हंगामातील पेरणी झाली. त्यानंतर पाऊस न पडल्याने घेवडा व वाटाणा ही नगदी पिके हातातून जाण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यापासून पडत असलेल्या कडक उन्हामुळे फुलोरात असणाºया कोवळ्या पिकांनी माना टाकल्या आहेत. त्यामुळे केवळ शेतीवरच अवलंबून असलेली या परिसराची अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. 

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव