शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अजबच झालं! आता गाढवांचीही होतेय चोरी, गायी - म्हशींप्रमाणेच करावी लागतेय राखण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 16:31 IST

एक गाढव विकत घ्यायचे म्हटले तरी ४०-५० हजार रूपये मोजावे लागतात

सातारा : आतापर्यंत आपण पाळीव श्वानांची चोरी झाली, हे ऐकलं असेल. पण, साताऱ्यात चक्क गाढवांचीच चोरी होत आहे. एका गाढवाची किंमत ४० ते ५० हजार रूपये असल्याने त्यांची विक्री करून पैसे कमावण्याच्या उद्देशाने चोरीचे प्रकार वाढले असून, गाढवं पाळणाऱ्यांना डोळ्यात तेल घालून त्यांची राखण करावी लागत आहे.सातारा शहरासह तालुक्यातील डोंगरी भागात गाढवांच्या साह्यानेच दगड, माती, विटा, वाळू असे साहित्य वाहून नेण्याचे काम केले जाते. त्यामुळे गाढवांचे पालन - पोषण करणारी अनेक कष्टकरी कुटुंब आज जिल्ह्यात स्थिरस्थावर झाली आहेत. उदरनिर्वाहाचा कणा असल्याने ही कुटुंब आपल्या गाढवांना जीवापाड जपतात. मात्र, अलीकडे श्वानांप्रमाणे गाढवांचीही चोरी होऊ लागल्याने या कुटुंबांची अक्षरश: झोप उडाली आहे.गाढवांचा अवजड कामासाठी उपयोग होतो. एक गाढव विकत घ्यायचे म्हटले तरी ४० - ५० हजार रूपये मोजावे लागतात. त्यामुळे काही मंडळी गाढवांवर लक्ष ठेवून असतात. संधी मिळताच गाढव वाहनातून गायब केले जाते. या गाढवांची परजिल्ह्यात विक्री करून पैसे कमविले जातात. एकदा का गाढव चोरीला गेले की, परत मिळण्याची शक्यता धुसर असते, अशी माहिती भुईंज येथील रामचंद्र जाधव यांनी दिली.

भुईंजमध्ये झाला होता चोरीचा प्रकार...वाई तालुक्यातील भुईंज येथे गाढवांची चोरी करण्याचा प्रयत्न झाला होता. काही अज्ञात व्यक्तींनी चार गाढवं टेम्पोत भरली होती. ही बाब निदर्शनास येतात ग्रामस्थांनी संबंधितांना पोलिस ठाण्याचा रस्ता दाखविला. यानंतर गाढवांच्या चोरीचा प्रकार उघडकीस आला होता.

ज्याप्रमाणे शेतकरी गुरा-ढोरांना चरण्यासाठी घेऊन जातात, त्यांची राखण करतात. त्याचप्रमाणे आम्हालाही गाढवांना चरण्यासाठी घेऊन जावे लागते. त्यांची राखण करावी लागते. कारण ती चोरीला जाण्याची भीती कायमच मनात असते. - रामचंद्र जाधव, भुईंज

टॅग्स :Satara areaसातारा परिसर