शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पारा वाढला पण; हुडहुडी जाता जाईना..१२ अंशावर तापमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 18:24 IST

Winter Session Maharashtra Satara- सातारा जिल्ह्यातील किमान तापमान वाढू लागले असून साताऱ्यात १२.०५ अंशाची नोंद झाली. पण, अजूनही हवेत गारठा व थंडगार वाऱ्याची लहर असल्याने जिल्हावासीयांची हुडहुडी जाता जाईना अशी स्थिती आहे.

ठळक मुद्देपारा वाढला पण; हुडहुडी जाता जाईना१२ अंशावर तापमान : वातावरणात गारठा कायम

सातारा : जिल्ह्यातील किमान तापमान वाढू लागले असून साताऱ्यात १२.०५ अंशाची नोंद झाली. पण, अजूनही हवेत गारठा व थंडगार वाऱ्याची लहर असल्याने जिल्हावासीयांची हुडहुडी जाता जाईना अशी स्थिती आहे.जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून थंडी सुरू आहे. मात्र, या थंडीत सतत चढ-उतार सुरू आहे. कधी किमान तापमान १२ अंशापर्यंत खाली येत आहे. तर काहीवेळा ढगाळ वातावरणामुळे तापमान २० अंशांवरही जात आहे. मात्र, मागील चार दिवसांपासून किमान तापमानात सतत उतार आला. त्यामुळे जिल्ह्यातील थंडीत मोठी वाढ झाली. तीन दिवसांपूर्वी तर साताऱ्यातील पारा ९ अंशावर आला होता. दोन वर्षांतील हे नीच्चांकी तापमान ठरले होते.जिल्ह्यातील महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण. या ठिकाणीही या वर्षातील नीच्चांकी तापमानाची नोंद मंगळवारी झाली. ११.०३ अंश तापमान नोंदले गेले. सध्या साताऱ्यासह महाबळेश्वरच्या किमान तापमानात वाढ होत चालली आहे. साताऱ्यात बुधवारी १०.०१ तर गुरुवारी १२.०५ अंश तापमानाची नोंद झाली. मात्र, हवेत गारठा कायम आहे. त्यातच थंड वाऱ्याची झुळूक येत असल्याने रात्रीपासून सकाळपर्यंत हुडहुडी भरून राहत आहे.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानSatara areaसातारा परिसर