शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

कोयना धरण ९९ टक्के भरले, पाणीसाठा १०४ टीएमसीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 13:57 IST

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असलातरी आवक होत असल्याने कोयना धरण ९९ टक्के भरले आहे. धरणात १०४.१७ टीएमसी साठा असून, पाऊस वाढल्यास कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येणार आहे.

ठळक मुद्देकोयना धरण ९९ टक्के भरले, पाणीसाठा १०४ टीएमसीवर नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचे आवाहन

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असलातरी आवक होत असल्याने कोयना धरण ९९ टक्के भरले आहे. धरणात १०४.१७ टीएमसी साठा असून, पाऊस वाढल्यास कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.यावर्षी जिल्ह्यात पावसाला वेळेत सुरुवात झाली, तर पश्चिम भागात सतत पाऊस कोसळत आहे. या पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे कोयना धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सध्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असलातरी कोयना धरणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा १०४ टीएमसीच्यावर गेला आहे.

सध्या धरणातून १ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. यापुढे पावसाचा जोर वाढल्यास धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे.दरम्यान, कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता अत्यल्प राहिली असल्याने पाणी सोडताना पूर्व कल्पना देण्यास कालावधी मिळणार नाही. त्यामुळे कोयना आणि कृष्णा नदीच्या काठावरील सर्व लोकांनी काळजी घ्यावी.

सुरक्षेच्या कारणास्तव नदीपात्रात प्रवेश करू नये. वीज मोटारी, शेती अवजारे किंवा तत्सम साहित्य व पशुधन यांच्यासह सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन कायेना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Koyana Damकोयना धरणSatara areaसातारा परिसर