शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
2
अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात...
3
आज थांबवले नाही तर १०० टक्के उद्या...; मराठी बोलण्यास नकार दिल्यावरुन मारहाण, मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद
4
सापांचा राजा...! किंग कोब्राच्या १८८ वर्षांच्या रहस्यावरून पडदा हटला; डीएनए घेतला अन्...
5
'माझ्याशी लग्न कर नाही तर तुरुंगात जा!', भर लग्नातून नववधूची पोलिसांकडे धाव; नवरदेवानं काय केलं ऐकाच... 
6
डाबर च्यवनप्राशची बदनामी; रामदेव बाबाच्या पंतजलीला कोर्टाचा दणका! काय दिले आदेश?
7
कोल्डड्रिंक पिऊन बेशुद्ध झाला, ५ दिवसांनी शुद्ध येताच मोठा धक्का बसला! तरुणासोबत काय झालं ऐकून होईल थरकाप
8
Gold Silver Price 3 July: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी तेजी, चांदीही १००० रुपयांपेक्षा अधिक महागली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
१५ तास लागत होते, आता विठुरायाचे दर्शन ५ तासांत! लाखो भाविक पंढरपुरात, हा चमत्कार झाला कसा?
10
दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना दिलासा, मुंबई पोलिसांची हायकोर्टात महत्त्वाची माहिती
11
ITR भरताना सावधान! यंदा नियम खूप कडक, 'या' चुका केल्यास थेट तुरुंगात जावं लागेल
12
५ अद्भूत योगात आषाढी एकादशी: ७ राशींना विठुराया पावेल, अपार कृपा; भरघोस भरभराट, शुभ-लाभ काळ!
13
'चला हवा येऊ द्या'च्या एका एपिसोडसाठी लाखोंमध्ये मानधन घ्यायचा निलेश साबळे, आकडा वाचून झोप उडेल
14
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
15
"बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी संस्थांमध्ये यापुढे केवळ गुणवत्तेच्या आधारे प्रवेश’’, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा
16
Ashadhi Ekadashi 2025: वेद पुराणात न सापडणारा पांडुरंग पंढरपुरात आला कुठून? वाचा त्याचे कूळ आणि मूळ!
17
चीनला पाहावलं नाही! भारतातील आयफोनच्या उत्पादनाला झटका? परत बोलावले चिनी इंजिनिअर्स
18
अद्भूत आणि जादूई! रणबीर कपूर-यशच्या 'रामायण' सिनेमाची पहिली झलक, डोळ्यांचं पारणं फेडणारा टीझर
19
बदल्याची आग! डबल मर्डरने दिल्ली हादरली; घरातील नोकराने केली आई आणि मुलाची हत्या
20
Viral Video: कॉफी पिण्यासाठी एक्स्ट्रा कप न दिल्याने कर्मचाऱ्याला मारहाण, व्हिडीओ होतोय व्हायरल

वाढत्या प्रदुषणामुळे नैसर्गिक तापमानात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:33 IST

म्हसवड : ‘पृथ्वीवर दिवसेंदिवस प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे नैसर्गिक तापमानात बदल घडून निसर्गाचे संतुलन बिघडत आहे. कोरोनासारख्या साथीचा ...

म्हसवड : ‘पृथ्वीवर दिवसेंदिवस प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे नैसर्गिक तापमानात बदल घडून निसर्गाचे संतुलन बिघडत आहे. कोरोनासारख्या साथीचा फैलाव वाढून व भविष्यात येऊ घातलेल्या महामारीपासून प्रत्येकाच्या आरोग्याला धोका संभवत आहे. हे प्रदूषण टाळण्यासाठी दुष्काळी भागातील माण-खटावमधील शेतकऱ्यांनी शासनाच्या अनुदानातून बांबूची लागवड करावी,’ असे आवाहन भाजपच्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पाशा पटेल यांनी केले.

म्हसवड येथे चेतना सिन्हा यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माणदेशी फाऊंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा, माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा, संजीव करपे, पार्थ सिन्हा उपस्थित होते.

पाशा पटेल म्हणाले, ‘शेतकऱ्यांनी बांबू पिकाची लागवड केल्यास एकरी एक लाख रुपये उत्पन्न मिळते. माण तालुका दुष्काळी आहे, या तालुक्यात ऊन्हाची तीव्रता अधिक असते. कमी पाऊस पडतो, त्यामुळे या दुष्काळी भागाला हमखास वरदान ठरणारे असे बांबू पीक आहे. वातावरणातील प्रदूषणात दिवसेंदिवस होत चाललेली वाढ चिंताजनक आहे. या भागातील हवेतील तापमान व प्रदूषणाची पातळी कमी करुन वातावरणाचा समतोल राखण्यासाठी या भागात मोठे असलेले जिराईत व पडीक क्षेत्रात पाणी उपलब्ध असो वा नसो बांबूची यशस्वीपणे लागवड करणेच योग्य असून, शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहे. बांबूपासून किमती फर्निचर, टूथब्रश, कपडे, इथेलॉन, वाहनाला लागणारे किट अशा सुमारे एक हजार आठशे विविध वस्तू तयार करण्याचे प्रकल्प सुरु केलेले आहेत. केंद्र सरकारच्या योजनेतून प्रतिरोप लागवडीला १२० रुपये व अटल बांबू योजनेंतर्गत एका रोपाच्या लागवडीसाठी २७ रूपये याप्रमाणे हेक्टरी पाच लाखांचे अनुदान दिले जात आहे. ‘मनरेगा’मधूनही बांबू लागवड करण्यास सरकारने मंजुरी दिलेली आहे.