शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
2
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
3
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
6
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
7
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
10
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
11
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
12
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
13
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
14
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
15
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
16
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
17
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
18
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
19
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
20
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा

सरकारचा फतवा म्हणजे हुकूमशाहीचा प्रकार

By admin | Updated: September 5, 2015 23:33 IST

जयंत पाटील : दुष्काळी मदतीसाठी सरकारवर दबाव आणणार

सांगली : सरकारविरोधी टीका देशद्रोही ठरविण्याचा राज्य शासनाचा फतवा म्हणजे हुकूमशाहीचा प्रकार आहे. अशाप्रकारचे फतवे काढून कोणाचे तोंड दाबता येते का, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते आ. जयंत पाटील यांनी शनिवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला. सरकार किंवा सरकारशी संबंधित असलेले लोकप्रतिनिधी यांच्याविषयीची टीका आता देशद्रोह मानण्यात येईल, असे परिपत्रक गृहविभागाने काढले आहे. याबाबत जयंत पाटील म्हणाले की, अशाप्रकारचे फतवे काढून हुकूमशाहीचा कारभार दर्शविला जात आहे. या गोष्टी चुकीच्या आहेत. सरकार दुष्काळाच्या बाबतीतही गंभीर नाही. दुष्काळी परिस्थितीत जनतेला मदत देण्यासाठी तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. राष्ट्रवादी म्हणून आम्ही आता या प्रश्नावर अधिक आक्रमक होणार आहोत. त्यासाठी, मोर्चे, निदर्शने, रास्ता-रोको असे सर्व प्रकारचे मार्ग अवलंबिले जातील. शासनस्तरावरही दबाव टाकण्यासाठी शक्य तेवढ्या गोष्टी केल्या जातील. दुष्काळी जनतेला मदत मिळेपर्यंत आम्ही झगडत राहू. संपूर्ण राज्यभर आंदोलनाचे नियोजन झाले आहे. सरकारला दुष्काळी मदत देण्यास भाग पाडू. (प्रतिनिधी)