शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

गोडोलीत वाहतुकीसाठी मिळतो रस्ता कधी कधी!, वाढीव अतिक्रमणे आणि भाजी मंडईमुळे रोज होतेय वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 12:16 IST

रस्त्याची निर्मिती वाहतुकीसाठी झाली आहे. मात्र, सातारा शहरातील गोडोली चौक परिसरातील रस्ते विक्रेत्यांसाठीच निर्माण केल्याचा भास होत आहे. सकाळी आणि संध्याकाळी वर्दळीच्या वेळेत या रस्त्यावर चक्क ट्रॅफिक जाम होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे वाहतुकीसाठी रस्ता कधीतरीच मिळतो, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देवाढीव अतिक्रमणे आणि भाजी मंडईमुळे रोज होतेय वाहतूक कोंडी वर्दळीच्या वेळेत साई मंदिर चौक परिसर रस्त्यावर ट्रॅफिक जाम

सातारा : रस्त्याची निर्मिती वाहतुकीसाठी झाली आहे. मात्र, गोडोली चौक परिसरातील रस्ते विक्रेत्यांसाठीच निर्माण केल्याचा भास होत आहे. सकाळी आणि संध्याकाळी वर्दळीच्या वेळेत या रस्त्यावर चक्क ट्रॅफिक जाम होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे वाहतुकीसाठी रस्ता कधीतरीच मिळतो, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

शहरातील औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या या रस्त्याकडेला आता भलतीच वसाहत वाढली आहे. त्यामुळे वाहतुकीचे तीनतेरा वाजू लागले आहेत. गोडोलीतील साईबाबा मंदिरासमोर आता चक्क भाजी मंडई वसू लागली आहे.

संध्याकाळी भाज्यांच्या टोपल्या, नोकरीच्या ठिकाणावरून जाणारे चाकरमानी आणि शालेय विद्यार्थ्यांच्या गर्दीतून वाट काढून चालणे कठीण होते.

सर्वाधिक वर्दळ असलेल्या या चौकात प्रचंड बेशिस्तीने वाहने बेदिक्कतपणे चालवली जातात. या सर्वांवर अंकुश ठेवण्यासाठी सातारा पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे बनले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरroad safetyरस्ते सुरक्षा