शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
3
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
4
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
5
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
6
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
7
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
8
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
9
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
10
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
11
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
12
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
13
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
14
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
15
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!
16
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
17
Bigg Boss 19: सलमानच्या शोची उपेंद्र लिमयेंना ऑफर? अभिनेता म्हणाला- "मला अनेकांनी विचारलं..."
18
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
19
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
20
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयासमोर निर्भया पोलीस चौकीचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 16:57 IST

समाजात निर्भय वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी प्रत्येक समाजघटकाची आहे. त्यामुळे तरुणाईवर योग्य संस्कार होणे आवश्यक आहे. यासाठी महाविद्यालय स्तरावर जनजागृतीपर कार्यक्रम राबवून त्या माध्यमातून तरुणाईला गैरवर्तनाची शिक्षा समजवणं गरजेचं आहे. सामाजिक जाणिवेतून संवेदशील सातारकरांनी उभारलेली निर्भया पोलीस चौकीपेक्षाही निर्भय वातावरण निर्माण करण्याची गरज आहे, असे मत विश्वास नांगरे-पाटील यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देजायंट्स ग्रुप आॅफ सातारातर्फे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयासमोर निर्भया पोलीस चौकीचे उद्घाटननिर्भय वातावरण निर्माण करण्याची खरी गरज : विश्वास नांगरे-पाटील

सातारा : समाजात निर्भय वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी प्रत्येक समाजघटकाची आहे. त्यामुळे तरुणाईवर योग्य संस्कार होणे आवश्यक आहे. यासाठी महाविद्यालय स्तरावर जनजागृतीपर कार्यक्रम राबवून त्या माध्यमातून तरुणाईला गैरवर्तनाची शिक्षा समजवणं गरजेचं आहे. सामाजिक जाणिवेतून संवेदशील सातारकरांनी उभारलेली निर्भया पोलीस चौकीपेक्षाही निर्भय वातावरण निर्माण करण्याची गरज आहे, असे मत विश्वास नांगरे-पाटील यांनी व्यक्त केले.येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय परिसरात निर्भया पोलीस चौकीचे उद्घाटन विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख पंकज देशमुख, धीरज पाटील, समीर शेख, पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर, पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळिंबकर उपस्थित होते.नांगरे-पाटील म्हणाले, सरसकट तरुणाईला नावं ठेवण्यात अर्थ नाही. तरुणांची एनर्जी योग्य ठिकाणी उपयोगाला आणण्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे. एखादा छोटासा वाटणारा गुन्हादेखील तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा ठरू शकतो. त्यामुळे भविष्यातील अनेक चांगल्या संधी गमावण्याची वेळही एखाद्यावर येऊ शकते.

देशभरात कुठंही घडलेल्या गुन्ह्यांचे रेकॉर्ड एका क्लिकवर असल्याने तरुणाईला याचं भान देणं गरजेचं आहे. हे भान देण्यासाठी पोलिसांबरोबरच महाविद्यालयानेही पुढाकार घेऊन मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यासाठी प्रयत्न होेणे गरजेचे आहेत.

टॅग्स :collegeमहाविद्यालयPoliceपोलिसSatara areaसातारा परिसर