शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
2
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
3
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
4
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
6
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
7
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
8
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
9
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
10
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
11
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
12
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
13
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
14
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
15
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
16
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
17
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
18
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
19
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
20
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 

कास धरण उंचीमुळे पाचपट पाणी

By admin | Published: February 25, 2015 9:10 PM

उदयनराजे : साडेसहा किलोमीटरच्या बंदिस्त पाटाचे उद्घाटन

सातारा : ‘कास धरणाची उंची वाढविल्यानंतर शहराला पाचपट पाणी उपलब्ध होईल. तसेच कण्हेर योजनेमुळे शहर परिसरातील १८ गावांना मुबलक पाणी उपलब्ध होईल. राज्यात शासन कोणाचेही असले तरी लोकहिताची कामे मार्गी लागतील,’ अशी ग्वाही खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.कास येथील साडेसहा किलोमीटरच्या बंदिस्त पाटाचे उद्घाटन खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, दमयंतीराजे भोसले, नगराध्यक्ष सचिन सारस, उपाध्यक्षा दिनाज शेख, अतिरिक्त मुख्याधिकारी अशोक लोकरे यावेळी उपस्थित होते.खासदार उदयनराजे म्हणाले, ‘निधी उपलब्धतेच्या दिरंगाईमुळे सुधारित पाणीपुरवठा योजना प्रकल्प मार्गी लागण्यास उशीर झाला. याची जाणीव आहे. मात्र, प्राधिकरणाने उर्वरित कामे तातडीने पूर्ण करावीत. गुळगुळीत रस्ते खोदलेले पाहताना मनाला बरं वाटत नाही. त्यामुळे रस्त्यांच्या कामांपूर्वी पाणीपुरवठा योजनेची कामे पूर्ण झाली पाहिजेत.’‘पाट बंदिस्तीकरणामुळे शहराला जादा पाणी उपलब्ध झाले आहे. प्राधिकरण व पालिका अधिकाऱ्यांनी या पाण्याच्या वितरणाचे योग्य नियोजन करून नागरिकांना पाणीपुरवठा कसा सुरळीत होईल. यासाठी प्रयत्नशील राहावे,’ अशी सूचना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली. यावेळी पालिका पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)जादा वीस लाख लिटर पाणी मिळणार चार कोटी ८५ लाख रुपये खर्चून साडेसहा किलोमीटरचा पाट बंदिस्त करण्यात आला आहे. या कामामुळे रोज वाया जाणारे सुमारे वीस लाख लिटर पाणी सातारकरांना उपलब्ध होणार असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे प्रभारी कार्यकारी अभियंता विजय मेंगे यांनी दिली.