शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

महसूल विभागाच्या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा : मिनाज मुल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:42 IST

परळी : ‘शेतकऱ्यांच्या पीक वाढीसाठी त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी शासन विविध योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आणत असते, अशा ...

परळी : ‘शेतकऱ्यांच्या पीक वाढीसाठी त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी शासन विविध योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आणत असते, अशा योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घेतला पाहिजे आधुनिकीकरण अंगीकारून उत्पन वाढविले पाहिजे,’ असे आवाहन प्रातांधिकारी मिनाज मुल्ला यांनी केले.

सोनवडी व मौजे गजवडी गावामध्ये ई-पीक पाहणीबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी शेतावर जाऊन शेतकरी संतोष कारंडे यांना ई-पीक पाहणीबाबत त्यांच्या मोबाइलवर पीक पाहणी अपलोड केले आणि इतर सर्व शेतकऱ्यांनी हा ॲप डाऊनलोड करून घ्यावा आणि या पद्धतीने आपली पीक पाहणी करावी, असे शेतकऱ्यांना आवाहनही केले. यावेळी आंबवडे मंडळ अधिकारी अनिल जाधव, तलाठी व कोतवाल रामदास विभुते आणि सोनवडी सरपंच वंदना कारंडे, उपसरपंच महेश कदम, ग्रामपंचायत सदस्य दिनकर मनवे, पोलीसपाटील संध्या कारंडे व ग्रामस्थ उपस्थित होते.