शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

अंगापुरात स्वाभिमानीच्या मेळाव्यास शेतकऱ्यांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:41 IST

सातारा तालुक्यातील अंगापूर येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनसेचे जिल्हा सरचिटणीस राजू केंजळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ...

सातारा तालुक्यातील अंगापूर येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनसेचे जिल्हा सरचिटणीस राजू केंजळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य अर्जुनराव साळुंखे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदस्य व चेअरमन दत्तात्रय पाटील, स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष संजय जाधव, उपाध्यक्ष रमेश पिसाळ यांची उपस्थिती होती.

शेळके म्हणाले, ‘केंद्र शासन व राज्य शासन शेतकऱ्यांना मिळणाऱ्या एकरकमी एफआरपीचे तुकडे पाडण्याचा डाव आखत आहे. तसे झाल्यास ऊसदराचे तुकडे पाडणाऱ्या कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही. शेतकऱ्यांनी थकीत ऊसबिल व ऊसदराचे तुकडे याविरोधात एकजूट करून लढले पाहिजे. आजपर्यंत कोल्हापूर, सांगली उसाच्या रास्त दरासाठी भांडत आहेत. आता आपणही लढा दिला पाहिजे.’

यावेळी राजेंद्र शेडगे, तुकाराम शेडगे, योगेश पवार, सौरभ कोकीळ, समाधान कणसे, अमोल कणसे, बजरंग कणसे, मारुती कणसे, विजय शेडगे, पांडुरंग गवळी, गणेश दीक्षित, गणेश काळे, विजय कोळी, संजय भुजबळ उपस्थित होते. पांडुरंग गवळी यांनी प्रास्ताविक केले. जयवंत जाधव यांनी आभार मानले.