शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

अंगापुरात स्वाभिमानीच्या मेळाव्यास शेतकऱ्यांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:41 IST

सातारा तालुक्यातील अंगापूर येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनसेचे जिल्हा सरचिटणीस राजू केंजळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ...

सातारा तालुक्यातील अंगापूर येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनसेचे जिल्हा सरचिटणीस राजू केंजळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य अर्जुनराव साळुंखे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदस्य व चेअरमन दत्तात्रय पाटील, स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष संजय जाधव, उपाध्यक्ष रमेश पिसाळ यांची उपस्थिती होती.

शेळके म्हणाले, ‘केंद्र शासन व राज्य शासन शेतकऱ्यांना मिळणाऱ्या एकरकमी एफआरपीचे तुकडे पाडण्याचा डाव आखत आहे. तसे झाल्यास ऊसदराचे तुकडे पाडणाऱ्या कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही. शेतकऱ्यांनी थकीत ऊसबिल व ऊसदराचे तुकडे याविरोधात एकजूट करून लढले पाहिजे. आजपर्यंत कोल्हापूर, सांगली उसाच्या रास्त दरासाठी भांडत आहेत. आता आपणही लढा दिला पाहिजे.’

यावेळी राजेंद्र शेडगे, तुकाराम शेडगे, योगेश पवार, सौरभ कोकीळ, समाधान कणसे, अमोल कणसे, बजरंग कणसे, मारुती कणसे, विजय शेडगे, पांडुरंग गवळी, गणेश दीक्षित, गणेश काळे, विजय कोळी, संजय भुजबळ उपस्थित होते. पांडुरंग गवळी यांनी प्रास्ताविक केले. जयवंत जाधव यांनी आभार मानले.