शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

जिल्ह्यात लसीकरणावर भर द्या : संजोग कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:41 IST

जिल्हा रुग्णालयातील कामकाजाचा आढावा घेतल्या त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ...

जिल्हा रुग्णालयातील कामकाजाचा आढावा घेतल्या त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामचंद्र जाधव, डॉ. ज्ञानेश्वर हिरास, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षा सुरेखा चव्हाण व कार्यालयीन अधिकारीवर्ग उपस्थित होता. बैठकीच्या सुरुवातीला जिल्हा रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे गेले अनेक वर्षे प्रश्न प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले. वारंवार जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून प्रश्नाबाबत टोलवाटोलवी केली जात असल्याचे सुरेखा चव्हाण यांनी सांगितले. त्यावर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण म्हणाले, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे काही प्रश्न मार्गी लागले आहेत, तर काही प्रश्नांत काही त्रुटी असल्याने त्याला विलंब होत असल्याचे सांगितले.

यावर डॉ. संजोग कदम म्हणाले, जिल्हा रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या खोल्यात निवृत्त झालेले, बदली झालेले कर्मचारी अद्यापही राहत आहेत त्या लवकरात लवकर खोल्या रिकाम्या झाल्या पाहिजेत.

अनुकंपा भरती प्रश्न मार्गी लावा, पुण्याच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या सूचनांची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसत आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सातारा जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण जास्त आढळत आहेत. टेस्टिंग पण जास्त आहे. जिल्हयातील लसीकरण कसे जास्त होईल यावर भर द्या, लसीचा साठा जास्त देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले, तर नुसत्या माना डुलवू नका, कागदपत्रे हलवा अशा सूचना देत पुढील १५ दिवसांनंतर अचानक पुणे उपसंचालक कार्यालयाची टीम भेट देऊन किती कामे मार्गी लागली याची पाहणी करणार आहे. त्यावेळी कोणाच्या कामात हलगर्जीपणा आढळल्यास त्याची गय केली जाणार नसल्याचा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.