शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यातील कण्हेर धरणात मृत माशांचा खच, कारण मात्र अनभिज्ञ

By सचिन काकडे | Updated: May 22, 2024 19:20 IST

नागरिकांमधून तर्क-वितर्क : चौकशीची मागणी

सातारा : सातारा तालुक्यात असलेल्या कण्हेर धरणातील मासे अचानक मृत्यूमुखी पडले असून, धरणाच्या काठावर मृत माशांचा अक्षरश: खच पडला आहे. अनेक वर्षांनंतर धरणातील मासे मृत्यूमुखी पडल्याची घटना घडल्याने नागरिकांमधून तर्क-वितर्क लढविले जात आहे.सातारा-मेढा मार्गावर असलेल्या कण्हेर धरणाची पाणीसाठवण क्षमता १०.१० टीएमसी इतकी आहे. या धरणातील पाणीपातळी उन्हामुळे खालावली असून, धरणात सध्या दीड टीएमसी पाणी उपलब्ध आहे.  बुधवारी दुपारी काही नागरिकांना या धरणातील पाण्यावर मृत मासे तरंगताना आढळून आले. तसेच काही ठिकाणी काठावरही मृत माशांचा खच पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. धरणातील पाणीपातळी खालावल्यानंतर माशांना पाण्यातून मिळणारा प्राणवायू अपूरा पडू लागतो. त्यामुळे ते मृत्यूमुखी पडले असावेत, असा कयास काही नागरिकांनी बांधला. मात्र, यामागे वेगळेच कारण असल्याचा आरोप करत जिल्हा प्रशासनाने या प्रकरणासह धरणात सुरू असलेल्या मासेमारीची सखोल चौकशी करावी, अशी मागणी गरुडा साम्राज्य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी केली आहे. तशा आशयाचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना दिले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDamधरण