शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

धरणाच्या दारातच बाटल्यांचा खच

By admin | Updated: December 4, 2014 23:40 IST

तारळी : परिसराची दयनीय अवस्था; प्रशासनाचे दुर्लक्ष

तारळी : तारळी धरणाच्या दोन्ही बाजूला दरवाजांना कुलपे लावली आहेत. धरणाच्या परिसरात अधिकारी, कर्मचारी आढळून येत नाहीत. पर्यटकांना कोणीही विचारणार नसल्याने धरणाची सुरक्षा रामभरोसे असल्याचे चित्र दिसत आहे. त्याचेच फलीत म्हणून धरणाच्या मुख्य गेटसमोरच नाल्यात दारु पिऊन बाटल्या टाकल्याने प्रशासनाचा बोंगळ कारभार समोर आला आहे. एका बाजूला धरणाच्या गळतीचा प्रश्न निर्माण झाला असून दुसरीकडे धरणाच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.तारळी धरणाच्या लोकार्पण सोहळ्याला वर्ष लोटले तरीही सुरुवातीचे काही दिवस वगळता धरणावर गेटवर कर्मचारी अथवा सुरक्षारक्षक आढळून येत नाही. त्यामुळे अतिउत्साही पर्यटक धरणाच्या भिंतीवर, गेटवर धोकादायक कवायती करताना आढळतात. प्रवाशांनी टोकण्याचा प्रयत्न केल्यास शुद्धीत नसल्याने पर्यटन त्यांनाच दुरुस्ती करतात. पावसाळ्याच्या दिवसांत तर अनेकांनी अक्षरश: रिंगरोडवर नंगा नाच घातला होता. कृष्णा खोरे सुस्त असल्याने धरणाच्या सुरक्षिततेचे तीन तेरा वाजले आहेत. धरणाच्या मुख्य गेटसमोरच्या नाल्यात आढळून येणाऱ्या दारुच्या बाटल्या परिस्थिती किती वाईट आहे हे दाखवत आहेत. यामुळे प्रशासनाचे धिंडवडे निघत आहे. यातून बोध धरणाच्या सुरक्षिततेबाबत काळजी घ्यावी, धरणावर कोण अधिकारी, कर्मचारी कधी येतो, कधी जातो, हे समजत नाही. हौशी पर्यटकांना चाप लावण्यासाठी, प्रवाशांच्या धरणाच्या सुरक्षिततेसाठी कृष्णा खोरेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)तारळी धरणाच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकाची नेमणूक झाली असून लवकरच तो हजर होईल. मेनगेटच्या बाजूने कोणी धरणाच्या भींतीवर कोणी जाऊ नये, यासाठी टेक्निकल डीपार्टमेंटला सुचना व निधी उपलब्ध करून दिला आहे.डी. ई. पाटेकर, उपअभियंता