शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

CoronaVirus Lockdown : कोरोनाग्रस्त जिल्ह्यातून विनापरवाना घुसखोरी, प्रशासनाची डोकेदुखी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 17:29 IST

कोरोनाग्रस्त जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात परत येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अपरात्री काही महाभाग घुसखोरी करून घरी जात असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढलेली आहे. या परिस्थितीत स्थानिक जनतेने अधिक दक्षता पाळणे अत्यावश्यक आहे. चेकनाक्यावर पोलीस प्रशासनाचा डोळा चुकवून काही महाभागांनी घुसखोरी केलेली आहे.

ठळक मुद्देकोरोनाग्रस्त जिल्ह्यातून विनापरवाना घुसखोरी, प्रशासनाची डोकेदुखी वाढली चेकनाक्यावर कडेकोट पहारा; जिल्हावासीयांना अधिक दक्ष राहावे लागणार

सागर गुजरसातारा : कोरोनाग्रस्त जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात परत येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अपरात्री काही महाभाग घुसखोरी करून घरी जात असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढलेली आहे. या परिस्थितीत स्थानिक जनतेने अधिक दक्षता पाळणे अत्यावश्यक आहे.चेकनाक्यावर पोलीस प्रशासनाचा डोळा चुकवून काही महाभागांनी घुसखोरी केलेली आहे.स्थानिक प्रशासन संबंधितांना होम क्वॉरंटाईनचे शिक्के मारून घरात बसण्याच्या सूचना करत असले तरी यापैकी अनेकजण होम क्वॉरंटाईनचे शिक्के मारून घेत नाहीत. होम क्वॉरंटाईनचा शिक्का असूनदेखील अनेकजण बेकायदा फिरत आहेत.

हेच लोक स्थानिक लोकांशी वाद देखील घालत असल्याच्या तक्रारी आहेत. जिल्ह्यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण वाढले तर आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याची काळजी जिल्हा प्रशासनाला लागून राहिलेली आहे. 

प्रशासनाच्या मंजुरीशिवाय कुणालाही सातारा जिल्ह्याकडे पाठवू नये, अशा सूचना मुंबई व पुणे येथील प्रशासनाला केलेल्या आहेत. या दोन्ही जिल्ह्यातून आलेले लोक कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. आता लोकांचा लोंढा वाढत असताना या सर्वांची कोरोना तपासणी करणं अशक्य असल्यानं बाधित वाटताहेत त्यांची तपासणी केली जात आहे.-शेखर सिंह,जिल्हाधिकारी, सातारा

जिल्हा प्रशासनापुढील अडचणी मुंबई-पुण्यामध्ये ज्या भागात कोरोनाची बाधा मोठ्या प्रमाणावर झाली आहे, त्या ठिकाणच्या सातारकरांना गावाकडे परतायचे आहे; परंतु प्रतिबंधित क्षेत्रामधून कुणालाही बाहेर सोडले जात नाही. आता असे लोक चोरीछुपे रात्री-अपरात्री जिल्ह्यात एन्ट्री करतायेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर