शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

बसस्थानकातील विक्रेत्यांच्या संसाराची गाडी पुन्हा रूळावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:43 IST

सातारा : कोरोनामुळे सुरू झालेल्या लाॅकडाऊनचा फटका एसटी महामंडळाला सर्वाधिक बसला. किंबहुना त्यापेक्षा जास्त झळ राज्य परिवहन महामंडळाच्या विविध ...

सातारा : कोरोनामुळे सुरू झालेल्या लाॅकडाऊनचा फटका एसटी महामंडळाला सर्वाधिक बसला. किंबहुना त्यापेक्षा जास्त झळ राज्य परिवहन महामंडळाच्या विविध आगारांमध्ये खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांना बसला आहे. आता एसटी सुरळीत सुरू झाल्यामुळे प्रवासी वाढत आहेत. त्यामुळे या खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या संसाराची गाडीही रुळावर आली आहे.

राज्यात कोरोनाचा शिरकाव मार्च २०२० मध्ये झाला. तेव्हापासून सार्वजनिक प्रवासी वाहतूक बंद करावी लागली. तसेच कोरोना वाढण्याचा धोका असल्याने नागरिकही स्वत: होऊनच एसटीने प्रवास करणे टाळत होते. याचा फटका बसस्थानकात खाद्य पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना बसला होता.

फोटो १

सातारा मध्यवर्ती बसस्थानक पुणे-कोल्हापूरच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने लांब पल्ल्याच्या गाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांतून खाद्य पदार्थांना मागणी असते.

फोटो २

लांब पल्ल्याच्या गाड्या सातारा बसस्थानकात येताच खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्यांची अशा गाड्यांकडे धाव घेतली जाते. अन् प्रवाशांच्या मागणीनुसार पदार्थ दिले जातात.

फोटो ३

काही वेळ थांबून एसटी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली तरी एखादा ग्राहक मिळेल या आशेवर विक्रेते गाडीबरोबर काही अंतर जात असतात.

एसटी महामंडळाकडून घ्यावा लागतो परवाना

nराज्य परिवहन महामंडळाच्या आवारात कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ विनापरवाना विक्री करता येत नाहीत. यासाठी एसटी महामंडळाकडून परवाना काढणे आवश्यक असते.

nबसस्थानकात असलेले उपहारगृहचालकही अशा मुलांची नेमणूक करुन खाद्यपदार्थ एसटीत जाऊन प्रवाशांपर्यंत पोहोच करण्याची गरज निर्माण झालेली असते.