शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

जिल्ह्यातील ५१ बालकांना संगोपन योजनेचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:26 IST

सातारा : जिल्ह्यामध्ये कोविड-१९ मुळे दोन पालक गमावलेल्या १० बालकांना व एक पालक गमावलेल्या ४१ बालकांना अशा ...

सातारा : जिल्ह्यामध्ये कोविड-१९ मुळे दोन पालक गमावलेल्या १० बालकांना व एक पालक गमावलेल्या ४१ बालकांना अशा एकूण ५१ बालकांना बालकल्याण समिती, सातारा यांच्यामार्फत बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात आला आहे.

तसेच जिल्हा परिषदेकडून प्राप्त झालेल्या यादीतील २ हजार ३९५ विधवांपैकी ४२२ महिलांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडे संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी विधवा योजना व राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, इ. योजनांचा लाभ देण्यात येणार आहे, अशी माहिती सदस्य सचिव, कृती दल तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. एस. ढवळे यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कृती दल समितीच्या बैठकीवेळी दिली. या बैठकीस कृती दलातील सर्व सदस्य उपस्थित होते.

कोविड-१९ मुळे अनाथ झालेल्या १२ बालकांना ज्या शाळेत दाखल केले आहे, त्यांपैकी ११ बालकांची शैक्षणिक फी त्या शाळांनी व महाविद्यालयांनी माफ केली आहे. उर्वरित दोन पालक व एक पालक गमावलेल्या बालकांच्या शैक्षणिक फी माफीबाबत व सामाजिक संस्थेची मदत घेऊन शैक्षणिक फी भरण्याबाबतची कार्यवाही सुरू असल्याची माहिती ढवळे यांनी यावेळी दिली.