शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

सातारा-कऱ्हाडात अखेर जमलं ‘बाबा’

By admin | Updated: August 6, 2015 21:36 IST

परिवर्तनाचे वारे : माजी मुख्यमंत्र्यांच्या गटाचे प्रथमच स्पष्ट अस्तित्व; शिवेंद्रसिंहराजेंनी जिंकले विरोधकांच्या ताब्यातील मोक्याचे गड

वाई : वाई तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यापैकी २५ ग्रामपंचायती बिनविरोध होऊन तीन ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आले. उर्वरित ४२ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते. या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी यांना समिश्र यश मिळाल्याचे चित्र पाहावयास मिळाले़ या ग्रामपंचायत निवडणूक पक्षीय निवडणुकीपेक्षा स्थानिक मुद्दे व गटातटाच्या वर निवडणुका लढवल्या गेल्या़तालुक्यातील अनेक गावांत काँग्रेस व राष्ट्रवादी दोन गटांत स्थानिक पातळीवर झाल्या. सरपंच निवडीत अपक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे़ तर काही पॅनेल एका पक्षाचे; परंतु सरपंचपदाचे उमेदवार दुसऱ्या पक्षाचे निवडून आले आहेत, त्यामुळे ‘गड आला सिंह गेला,’ अशी परस्थिती निर्माण झाली आहे़ आसले, ता़ वाई येथील ग्रामपंचायत निवडणुकीत माधवराव निगडे यांची ही बारावी ग्रामपंचायत निवडणूक लढविली असून ५५ वर्षे ग्रामपंचायत सदस्य होण्याचा बहुमान मिळविला असून, ‘लिमका बुक’ मध्ये नोंद झाली आहे़निवडणुकी विजयी गावनिहाय उमेदवार पुढीलप्रमाणे : बावधन - सदाशिव ननावरे, सुलोचना कुंभार, सतीश पिसाळ, रोहिणी ननावरे, संतोष राजेभोसले, अमोल जाधव, नलिनी भोसले, आशा भोसले, लता चव्हाण, तानाजी कचरे, दिलीप कांबळे, नीता लावंड, तानाजी पिसाळ, हेमलता देवकाते, निर्मला कदम, अजित पिसाळ. (प्रतिनिधी)राष्ट्रवादीला चिखलीत धक्काशेंदूरजणे, आसले येथे सतांतर झाले असून, चिखली ग्रामपंचायतीत बापूसाहेब शिंदे व विकास शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसने बाजी मारत नऊ जागा जिंकून राष्ट्रवादीला धक्का दिला आहे़ तर बावधनमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी पुरकृत पॅनेलमधून दिलीप कांबळे व तानाजी कचरे हे निवडून आले आहेत़