शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

सोशल मीडिया कारवाई विरोधात प्रत्येक जिल्'ाला एक वकील , शिवसेनेची दुटप्पी भूमिका हाच मोठा विनोद : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 22:54 IST

कºहाड : ‘ज्या सोशल मीडियाच्या आधारावर भाजप सरकार सत्तेत आले त्याच सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल व्यक्त होणाºया भावनांविरोधात कारवाई केली आहे.

ठळक मुद्दे‘नारायण राणे यांच्याविरोधात सर्वपक्षीय अराजकीय उमेदवार सत्तेतही राहायचे आणि बाहेरून शिवीगाळही करायची हा दुटप्पीपणा लोकांच्या आता लक्षात येऊ लागलासरकार विरोधातील हल्लाबोल आंदोलनाला सुरुवात करत आहोतयवतमाळ ते नागपूर असा मोर्चा

सोशल मीडिया कारवाई विरोधात प्रत्येक जिल्'ाला एक वकील , शिवसेनेची दुटप्पी भूमिका हाच मोठा विनोद : शरद पवार

कºहाड : ‘ज्या सोशल मीडियाच्या आधारावर भाजप सरकार सत्तेत आले त्याच सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल व्यक्त होणाºया भावनांविरोधात कारवाई केली आहे. ज्या युवक, पत्रकारांवर कारवाया होतील, त्यांच्या बाजूने कायदेशीररीत्या पक्ष ठामपणे उभा राहील. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही शुक्रवारी चाळीस वकिलांची बैठक घेतली आहे. प्रत्येक जिल्'ाला एक वकील देऊन सोशल मीडियावरून होणाºया कारवाईबाबत ते संबंधितांची बाजू मांडतील,’ अशी माहिती राष्टÑवादीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.आधुनिक महाराष्टÑाचे शिल्पकार दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळास अभिवादन करण्यासाठी शरद पवार शुक्रवारी सायंकाळी कºहाडात दाखल झाले.त्यावेळी होते.शरद पवार म्हणाले, ‘नारायण राणे यांच्याविरोधात सर्वपक्षीय अराजकीय उमेदवार देऊन राष्टÑवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना यांनी त्याला पाठिंबा द्यावा, असा प्रस्ताव इतरांकडून आला आहे. त्यावर आपण योग्य निर्णय घेऊ, शिवसेना एकीकडून भाजपवर टीका करत आहे. आणि दुसºया बाजूने त्यांच्यासोबत सत्तेत आहे. हाच मोठा विनोद आहे. भाजप फसवे आहे, असे शिवसेना म्हणत असेल तर त्या फसव्यांबरोबर तुम्ही जाता कसे? हा आमचा प्रश्न आहे. सत्तेतही राहायचे आणि बाहेरून शिवीगाळही करायची हा दुटप्पीपणा लोकांच्या आता लक्षात येऊ लागला आहे.

राज्यातील साखर कारखान्यांसमोर विजेचा प्रश्न मोठा आहे. त्या अनुषंगाने १८ साखर कारखान्यांच्या अध्यक्षांची बैठक मी घेतली होती. केंद्र व राज्य सरकार म्हणते वीज निर्मिती करा. मात्र प्रत्यक्षात तयार झालेली वीज कोणी घेत नाही. हा एक मोठा किचकट प्रश्न कारखान्यांसमोर आहे. तो सोडविण्याच्या अनुषंगाने साखर संघ व कारखान्यांचे अध्यक्ष यांची बैठक घेतली होती. त्यात काही निर्णय घेतले. त्या अनुषंगाने ते सरकारपर्यंत पोहोचवायचे आहेत.

ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करून सरकार विरोधातील हल्लाबोल आंदोलनाला सुरुवात करत आहोत. त्याची व्याप्ती राज्यभर असणार आहे. विदर्भ, मराठवाडा येथे या आंदोलनाची गरज आहे. त्यानुसार १२ डिसेंबरला मी प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी होणार आहे. यवतमाळ ते नागपूर असा मोर्चा काढण्यात येईल. काँग्रेसच्या प्रत्येकाची इच्छा राहुल गांधी अध्यक्ष व्हावेत अशीच आहे. नव्या पिढीचा उमदा अध्यक्ष होत असेल तर त्यांचे स्वागत व्हायला पाहिजे. नव्या पिढीकडे सूत्रे दिल्यानंतर काय होईल, याचाही अंदाज काँग्रेसला येईल आपणही पाहू,’ असे शरद पवार म्हणाले.

पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौºयाची माहिती पत्रकारांकडून घेतली. मुख्यमंत्री वाळवा येथील हुतात्मा सहकारी साखर कारखान्यावर कार्यक्रमासाठी जाणार असल्याचे समजताच ‘दिवंगत नागनाथअण्णा नायकवडी यांच्या आत्म्याला काय वाटेल देव जाणे. आयुष्यभर अण्णांनी कोणते विचार जोपासले आणि हे लोक काय करायला लागलेत कोणास ठाऊक,’ असे शरद पवार म्हणाले.

 

टॅग्स :PoliticsराजकारणSatara areaसातारा परिसर