शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

मास्क न घालणाऱ्या ७८ जणांवर कारवाईचा दंडुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:53 IST

रहिमतपूर : कोरोना पुन्हा हातपाय पसरत असताना मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी फिरून इतरांना धोका निर्माण केल्याप्रकरणी ७८ नागरिकांकडून ...

रहिमतपूर : कोरोना पुन्हा हातपाय पसरत असताना मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी फिरून इतरांना धोका निर्माण केल्याप्रकरणी ७८ नागरिकांकडून रहिमतपूर पालिकेने ७८०० रुपये दंड वसूल केला आहे.

कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथे दि. १ फेब्रुवारीपासून आजअखेर नऊ कोरोनाबाधित सापडले आहेत. जिल्हाभर बाधितांची संख्या वाढत असल्याने खबरदारी म्हणून योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. तरीही काही नागरिक या आवाहनाकडे दुर्लक्ष करून बेजबाबदारपणे विनामास्क फिरत आहेत. बेजबाबदार नागरिकांना गंभीर परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी पालिका प्रशासनामार्फत गेल्या चार दिवसांपासून कारवाईचा दंडुका उगारण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवरच येथील गांधी चौक, रोकडेश्वर मंदिर, एसटी स्टँड परिसरात विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. प्रत्येकी शंभर रुपये याप्रमाणे ७८०० रुपये दंड वसूल करण्यात आला.

नगराध्यक्ष आनंदा कोरे व मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकामध्ये उमेश घाडगे, विनोद दहिफळे, दत्तात्रय राणे, शरद बरडे, अभिषेक कोळेकर आदी कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

२४रहिमतपूर कारवाई

फोटो : रहिमतपूर (ता. कोरेगाव) येथे मास्क न घालता फिरल्याप्रकरणी पालिकेच्या पथकाकडून नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. (छाया : जयदीप जाधव)