शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

‘ईव्हीएम’वरच मतदान घ्या!, सातारा जिल्ह्यातील 'या' ग्रामपंचायतीने केला ग्रामसभेत ठराव

By प्रमोद सुकरे | Updated: December 13, 2024 12:04 IST

देशातील पहिला ग्रामसभेचा ठराव असण्याची शक्यता

प्रमोद सुकरेकऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील कोळेवाडी गावाने बॅलेट पेपरवर मतदान घ्या, अशा आशयाचा ठराव काही दिवसांपूर्वी घेतला होता. तोच गुरुवारी पाटण तालुक्यातील अबदारवाडीत वृक्ष संवर्धन व पर्यावरण बचावासाठी ‘ईव्हीएम’वरच मतदान घ्यावे, असा ठराव करण्यात आला आहे. त्यामुळे कऱ्हाड तालुक्यातील कोळेवाडी अन् पाटण तालुक्यातील अबदारवाडी आता चांगलीच चर्चेत आली आहे.वृक्ष संवर्धन व पर्यावरणासाठी काम करणारी असा नावलौकिक असणाऱ्या पाटण तालुक्यातील अबदारवाडी ग्रामपंचायतीने ‘ईव्हीएम’वरच मतदान व्हावे, असा ग्रामसभेचा गुरुवारी बहुमताने ठराव घेतला आहे. बॅलेट पेपरवर मतदान घेतल्यास कागदासाठी वृक्षतोड होईल. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार असून, हा ऱ्हास रोखण्यासाठी ‘ईव्हीएम’वर मतदान व्हावे. तसेच ‘ईव्हीएम’वर मतदान करण्यास अशिक्षित लोकांनाही सहज असून मतदान बाद होत नाही. त्यामुळे ‘ईव्हीएम’चे समर्थन ग्रामसभेत ग्रामस्थांनी केले आहे.

पर्यावरणाच्या पार्श्वभूमीवर आमच्या अबदारवाडी ग्रामपंचायतीत आम्ही असा ठराव केला आहे. यापुढे शिवशाही सरपंच संघाच्या माध्यमातून ‘ईव्हीएम’च्या समर्थनार्थ पाटण तालुक्यातील २५० वर ग्रामपंचायतींमधून असा ठराव घेणार आहे. - विजय शिंदे, सरपंच, अबदारवाडी, अध्यक्ष, शिवशाही सरपंच संघ 

ईव्हीएम समर्थनार्थ अबदारवाडीत ग्रामसभेने बहुमताने ठराव केला आहे. तो रीतसर शासनाकडे सादर करणार आहे. - सुजाता पवार, ग्रामसेविका अबदारवाडी

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४satara-acसाताराkarad-north-acकराड उत्तरEVM Machineईव्हीएम मशीनVotingमतदानgram panchayatग्राम पंचायत