शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

१०० मीटरमध्ये तब्बल आठ गतिरोधक, साताऱ्यांतील स्थिती, वाहनधारकांकडून दुसऱ्या रस्त्याचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 17:52 IST

अपघात टाळण्यासाठी व सुरक्षित प्रवासासाठी रस्त्यावर गतिरोधक हवे असतात. पण; साताऱ्यात मंगळवार पेठेतील एका रस्त्यावर १०० मीटरच्या अंतरात तब्बल आठ ठिकाणी गतिररोधक तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे त्रास टाळण्यासाठी वाहनधारकांनी अशा रस्त्याऐवजी दुसऱ्या रस्त्याचा वापर सुरू केला आहे.

ठळक मुद्देसाताऱ्यांत १०० मीटरमध्ये तब्बल आठ गतिरोधक वाहनधारकांकडून दुसऱ्या रस्त्याचा वापरवाहनधारकांना गिअर बदलण्यातच वेळ खर्च

सातारा : अपघात टाळण्यासाठी व सुरक्षित प्रवासासाठी रस्त्यावर गतिरोधक हवे असतात. पण; साताऱ्यात मंगळवार पेठेतील एका रस्त्यावर १०० मीटरच्या अंतरात तब्बल आठ ठिकाणी गतिररोधक तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे त्रास टाळण्यासाठी वाहनधारकांनी अशा रस्त्याऐवजी दुसऱ्या रस्त्याचा वापर सुरू केला आहे.सुरक्षित प्रवासासाठी गतिरोधक असणे महत्वाचे असते. त्यासाठी संबंधित विभाग धोकादायक ठिकाणे ठरवून गतिरोधक तयार करते. जिल्हा, राज्य मार्गावर गतिरोधक आवश्यक असतात. तसेच शहरातील वर्दळीच्या ठिकाणीही गतिरोधकाची गरज असते. पण, किती अंतरात किती गतिरोधक असावेत यालाही काही नियम असणे गरजेचे आहे.साताऱ्यांत मात्र, वेगळी परिस्थिती आहे. येथील मंगळवार पेठेतील एका रस्त्यावर १०० मीटरच्या अंंतरात तब्बल आठ गतिरोधक तयार करण्यात आले आहेत. अवघे ४०-५० फूट गेले की आला गतिरोधक अशी स्थिती आहे. त्यामुळे वाहनधारकांना गिअर बदलण्यातच वेळ खर्च करावा लागत आहे.

त्यातच गतिरोधकावरुन वाहन नेताना होणारी धडधड तर आजारांना निमंत्रण देणारी ठरत आहे. त्यामुळे अनेक वाहनधारक या रस्त्यावरून जाणे टाळतात. खऱ्या अर्थाने या रस्त्यावर दोन-तीन ठिकाणीच गतिरोधक असणे आवश्यक ठरणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरroad safetyरस्ते सुरक्षा