शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

१०० मीटरमध्ये तब्बल आठ गतिरोधक, साताऱ्यांतील स्थिती, वाहनधारकांकडून दुसऱ्या रस्त्याचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 17:52 IST

अपघात टाळण्यासाठी व सुरक्षित प्रवासासाठी रस्त्यावर गतिरोधक हवे असतात. पण; साताऱ्यात मंगळवार पेठेतील एका रस्त्यावर १०० मीटरच्या अंतरात तब्बल आठ ठिकाणी गतिररोधक तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे त्रास टाळण्यासाठी वाहनधारकांनी अशा रस्त्याऐवजी दुसऱ्या रस्त्याचा वापर सुरू केला आहे.

ठळक मुद्देसाताऱ्यांत १०० मीटरमध्ये तब्बल आठ गतिरोधक वाहनधारकांकडून दुसऱ्या रस्त्याचा वापरवाहनधारकांना गिअर बदलण्यातच वेळ खर्च

सातारा : अपघात टाळण्यासाठी व सुरक्षित प्रवासासाठी रस्त्यावर गतिरोधक हवे असतात. पण; साताऱ्यात मंगळवार पेठेतील एका रस्त्यावर १०० मीटरच्या अंतरात तब्बल आठ ठिकाणी गतिररोधक तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे त्रास टाळण्यासाठी वाहनधारकांनी अशा रस्त्याऐवजी दुसऱ्या रस्त्याचा वापर सुरू केला आहे.सुरक्षित प्रवासासाठी गतिरोधक असणे महत्वाचे असते. त्यासाठी संबंधित विभाग धोकादायक ठिकाणे ठरवून गतिरोधक तयार करते. जिल्हा, राज्य मार्गावर गतिरोधक आवश्यक असतात. तसेच शहरातील वर्दळीच्या ठिकाणीही गतिरोधकाची गरज असते. पण, किती अंतरात किती गतिरोधक असावेत यालाही काही नियम असणे गरजेचे आहे.साताऱ्यांत मात्र, वेगळी परिस्थिती आहे. येथील मंगळवार पेठेतील एका रस्त्यावर १०० मीटरच्या अंंतरात तब्बल आठ गतिरोधक तयार करण्यात आले आहेत. अवघे ४०-५० फूट गेले की आला गतिरोधक अशी स्थिती आहे. त्यामुळे वाहनधारकांना गिअर बदलण्यातच वेळ खर्च करावा लागत आहे.

त्यातच गतिरोधकावरुन वाहन नेताना होणारी धडधड तर आजारांना निमंत्रण देणारी ठरत आहे. त्यामुळे अनेक वाहनधारक या रस्त्यावरून जाणे टाळतात. खऱ्या अर्थाने या रस्त्यावर दोन-तीन ठिकाणीच गतिरोधक असणे आवश्यक ठरणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरroad safetyरस्ते सुरक्षा