शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

Sangli: राजकीय अनास्थेमुळे देवराष्ट्रेत यशवंतरावांचे स्मारक दुर्लक्षित; २५ वर्षांपासून प्रश्न प्रलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 16:33 IST

थेट वारस नसल्यामुळे विलंब होतो का?

अतुल जाधवदेवराष्टे : दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मारकाचा प्रश्न निधी असूनही प्रलंबित पडला आहे शासनाची उदासीनता. लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष यामुळे तब्बल गेल्या दहा वर्षांपासून दोन कोटी १७ लाख रुपयांचा निधी पडून होता. तो ही आता गायब झाला आहे. जिल्ह्यातील अनेक क्रांतिकारकांना थेट वारस असल्यामुळे त्यांची स्मारके नवीन दमाने व नव्या जोमाने उभा राहिली. मात्र चव्हाणसाहेबांना थेट वारस नसल्यामुळे त्याच्या स्मारकाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे का? असा संतप्त सवाल यशवंतप्रेमींतून व्यक्त होत आहे.संयुक्त महाराष्ट्राचा कलश उभारून आधुनिक महाराष्ट्राची निर्मिती करणारे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मघराची कहाणी अतिशय वादग्रस्त ठरली आहे. गेल्या २५ वर्षांपासून या जन्मघराचे स्मारक करण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न चालू आहेत. पण लोकप्रतिनिधींचे प्रामाणिकपणे होत असलेले दुर्लक्ष व प्रशासनाला नसलेले गांभीर्य यामुळे गेल्या २५-३० वर्षांपासून चव्हाणसाहेबांचा स्मारकाचा प्रश्न प्रलंबित राहिला आहे.

दहा वर्षांपासून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व पुरातन विभाग हे जन्मघराची देखभाल दुरुस्ती पाहत आहेत. आता लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

मंजूर निधी गेला कुठे?

डॉ. पतंगराव कदम यांनी जन्मशताब्दीनिमित्त स्मारकासाठी तब्बल दोन कोटी १७ लाखांचा निधी मंजूर केला. मात्र, दहा वर्षांपासून जिल्हा नियोजन मंडळाकडे स्मारकाचा निधी पडून होता. तो आता गायब झाला आहे त्याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.

टॅग्स :SangliसांगलीYashwantrao Chavhanयशवंतराव चव्हाण