शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 12:48 IST

परिणामी त्यांना वकालत करता आली नाही. स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्याने ब्रिटीश सरकारने त्यांची पदवी काढून घेतली. बंदीजीवन समाप्त होताच त्यांनी अस्पृश्यता आणि कुप्रथा बद्दल आंदोलन सुरु केले.

ठळक मुद्देआम्ही शिवभक्त' संघटना आग्रही- तहसिलदारांना निवेदन

मिरज : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी देशाप्रती केलेले कार्य कोणीही नाकारु शकत नाही. स्वातंत्र्य लढ्यातील घेतलेला पुढाकार कोणीही विसरु शकत नाही. त्यांना भारतरत्न देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करावा, अशी मागणी 'आम्ही शिवभक्त' संघटनेच्यावतीने करण्यात आली.

संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र पाठविले आहे. संघटनेचे विकास सूर्यवंशी, सुधाकर धोंगडे, संदीप शिंदे, रोहित चौगुले यांनी याबाबत मिरज तहसिलदारांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, सावरकर एकमेव असे स्वातंत्र्ययोध्दा आहेत, ज्यांनी दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा भोगली. असे भारतीय विद्यार्थी आहेत, ज्यांनी इंग्लंडच्या राजाप्रती निष्ठा असण्याची शपथ घेण्यास नकार दिला.

परिणामी त्यांना वकालत करता आली नाही. स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्याने ब्रिटीश सरकारने त्यांची पदवी काढून घेतली. बंदीजीवन समाप्त होताच त्यांनी अस्पृश्यता आणि कुप्रथा बद्दल आंदोलन सुरु केले. त्यामुळे सावरकरांना भारतरत्न देण्यात यावा, अशी आमची आग्रही मागणी आहे.

 

टॅग्स :Sangliसांगली