शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
2
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
3
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
4
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
5
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली
6
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
7
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
8
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
9
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
10
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
11
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
12
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
13
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
14
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
15
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
16
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
17
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
18
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं

इस्लामपुरात सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी उपोषणाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:27 IST

इस्लामपूर येथे उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांनी उपमुख्याधिकारी प्रमिला माने-पाटील यांना निवेदन दिले. लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : शहरातील विविध ...

इस्लामपूर येथे उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांनी उपमुख्याधिकारी प्रमिला माने-पाटील यांना निवेदन दिले.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : शहरातील विविध गल्ल्या आणि उपनगरांमध्ये गेल्या वर्षभरापासून सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. स्थानिक रहिवाशांनी पाणी पुरवठा विभागाकडे वारंवार तक्रार करूनही त्यांची दखल घेतली गेलेली नाही. १४ एप्रिलपूूर्वी पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास १९ एप्रिल रोजी लाक्षणिक उपोषणाला बसण्याचा इशारा उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांनी दिला आहे.

याबाबतचे निवेदन त्यांनी उपमुख्याधिकारी प्रमिला माने-पाटील यांना दिले आहे. यामध्ये नगरपरिषद हद्दीतील उरुणवाडी, धनगर गल्ली, यशोधननगर, साठ फुटी रिंगरोड, अशोककाका नगर, हनुमाननगर, नेहरूनगर, अवधूत कॉलनी, किसान नगर, शाहूनगर अशा भागांमध्ये गेल्या वर्षभरापासून सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याचे पाटील यांनी नमूद केले आहे.