शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

शाळकरी मुलाच्या मृत्यूनंतर ग्रामपंचायतीने अतिक्रमणे हटविली; रस्ता केला मोकळा

By अविनाश कोळी | Updated: December 10, 2023 20:14 IST

दुकानांचे फलक, झाडे, छपऱ्या, डिजिटल पोस्टर्स काढून टाकली.

अविनाश कोळी, लोकमत न्यूज नेटवर्क, गोटखिंडी : बावची (ता. वाळवा) येथील अथर्व ओंकार लाटणे (वय १०) या शाळकरी मुलाचा ट्रॅक्टरखाली सापडून शनिवारी मृत्यू झाला. त्यानंतर ग्रामपंचायतीने रविवारी प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम राबवली. दुकानांचे फलक, झाडे, छपऱ्या, डिजिटल पोस्टर्स काढून टाकली.

शनिवारी दुपारी अथर्वचा ऊस वाहतुकीच्या ट्रॅक्टरखाली सापडून मृत्यू झाला होता. अतिक्रमणांमुळे हा रस्ता अरुंद झाला होता. हे लक्षात घेऊन सरपंच कविता अनुसे, उपसरपंच नितीन पाटील, लालासाहेब अनुसे यांनी सर्व सदस्य व विविध संस्थांचे पदाधिकारी व तरुण कार्यकर्त्यांच्या मदतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. अनधिकृत बांधकामे व रस्त्यावर ठेवलेले साहित्य काढून टाकले. रस्ता मोकळा केला. ग्रामस्थांनीही विरोध न करता सहकार्याची भूमिका घेतली. यामुळे बऱ्याच काळानंतर या रस्त्याने मोकळा श्वास घेतला.

टॅग्स :Sangliसांगली