शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

सांगलीकरांचा वनवास वाढणार..उड्डाणपुलाचे काम लांबणार

By अविनाश कोळी | Updated: August 30, 2023 19:07 IST

काम थांबले : जानेवारीपर्यंत काम होणार तरी कसे?

सांगली : रेल्वे दुहेरीकरणांतर्गत सांगलीच्या चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम गेली महिनाभर थांबले आहे. १० जानेवारीपर्यंत हे काम पूर्ण करायची मुदत असताना तितक्या गतीने काम होताना दिसत नाही. त्यामुळे सांगली-माधवनगर रस्त्यावर सतत प्रवास करणाऱ्या तसेच या भागात राहणाऱ्या लाखो सांगलीकरांचा वनवास वाढण्याची चिन्हे आहेत.चिंतामणीनगर येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम १० जूनपासून सुरू झाले आहे. १० जानेवारी २०२४ पर्यंत हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची नोटीस रेल्वेने प्रसिद्ध केली होती. या मुदतीत हे काम पूर्ण करायचे होते. १० जूनला बरोबर मध्यरात्रीपासून पूल पाडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे हे काम वेळेत पूर्ण होणार याबाबत नागरिकांना विश्वास वाटला. प्रत्यक्षात हे काम रेंगाळताना दिसत आहे.

या पुलाला पर्यायी म्हणून दिलेले दोन्ही रस्ते नागरिकांसाठी यातनादायी आहेत. त्यामुळे चिंतामणीनगरचा रेल्वे पूल पूर्ण होण्याची प्रतीक्षा नागरिक, वाहनधारक करीत आहेत. दुसरीकडे रेल्वेने हे काम ज्या ठेकेदाराला दिले आहे त्याने गेले महिनाभर काम थांबविल्याचे दिसत आहे. रेल्वेकडून याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही. काम थांबले तर मुदतीत ते पूर्ण होणार नसल्याने नागरिकांचा वनवास वाढणार आहे.

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वे