शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

Sangli: श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन बेनापूरचा रामघाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 16:12 IST

संदीप माने खानापूर : उंच टेकड्या, दाट झाडी, खोल दरी, पावसाळ्यात तयार होणारे असंख्य धबधबे, निरव शांतता व सतत ...

संदीप मानेखानापूर : उंच टेकड्या, दाट झाडी, खोल दरी, पावसाळ्यात तयार होणारे असंख्य धबधबे, निरव शांतता व सतत वाहणारा पाण्याचा झरा अशा निसर्गसंपन्न वातावरणात वसलेले खानापूर घाटमाथ्यावरील बेनापूरजवळील रामघाट हे ठिकाण प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन ठिकाण म्हणून ओळखले जाते.वनवास काळात राम, माता सीता व लक्ष्मण या घाटातून अगस्ती ऋषींच्या दर्शनाला गेले होते, म्हणून घाटाला ‘रामघाट’ असे नाव पडल्याचे जाणकार सांगतात. रामघाट हे गुहागर - विजापूर महामार्गालगत बेनापूर गावापासून तीन किलोमीटर अंतरावर डोंगराच्या कुशीत वसलेले आहे. डोंगर आणि दऱ्यांनी वेढलेल्या या घाटात प्रभू श्रीरामाचे मंदिर आहे.

मंदिरात श्रीराम, सीता व लक्ष्मण यांच्या सुंदर मूर्ती आहेत. मंदिरासमोरच हनुमानाची दगडाची पुरातन मूर्ती आहे. परिसरातील महादेव मंदिरात श्रीराम महादेवाची पूजा करत अशी आख्यायिका आहे. याच परिसरात भवानी देवीचे मंदिर असून, छोट्या वीरगळ आहेत.

बेनापूरपासून रामघाटकडे जाणारे रस्त्याच्या विकासासाठी आमदार अनिल बाबर यांनी निधी मंजूर केला आहे. रस्ता रामघाटातून नेलकरंजीला जोडण्यात येणार आहे. यामुळे भविष्यात आटपाडी तालुक्यातून खानापूरकडे येण्यासाठी पर्यायी मार्ग बनणार असून, रामघाटच्या विकासाला चालना मिळणार आहे. - सुहास शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य

टॅग्स :SangliसांगलीRam Mandirराम मंदिर