शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

सांगलीच्या अशुद्ध पाणीप्रश्नावर महापालिका आयुक्तांकडून झाडाझडती, पाणीपुरवठा विभागाची घेतली आढावा बैठक

By अविनाश कोळी | Updated: February 26, 2024 16:17 IST

सांगली : शहरातील अनेक भागात होत असलेल्या अशुद्ध पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी तातडीची बैठक घेऊन झाडाझडती ...

सांगली : शहरातील अनेक भागात होत असलेल्या अशुद्ध पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी तातडीची बैठक घेऊन झाडाझडती घेतली. पाणीपुरवठ्यात सुधारणा न झाल्यास अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृहात पाणीपुरवठा विभागाच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. शहरातील पाणीपुरवठ्याबद्दल येत असलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आयुक्तांनी विचारणा केली. पाणीपुरवठा विभागाने शुद्ध पाणी देण्याबाबत केलेल्या उपाययोजनेबाबत अभियंता अजहरअहमद मुल्ला, विशेष कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे यांनी माहिती दिली.कृष्णा नदीची पाणीपातळी कमी झाल्यामुळे पाणी अशुद्ध होत आहे, असा खुलासा कर्मचारी, अधिकाऱ्यांकडून करण्यात आला. सध्या महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रावर होत असलेले पाणी शुद्धीकरण चांगल्या पद्धतीने होत असून पाण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वास नाही. नदीपासून येत असलेल्या पाण्यामध्ये काही प्रमाणत अशुद्ध घटक मिळून आल्याचे सांगितले. उपायुक्त वैभव साबळे यांनीही पाणीपुरवठा अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुचना दिल्या. बोगस कनेक्शनधारकांवर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.

तज्ज्ञांची मदत घ्याअशुद्ध पाण्यावर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेऊन पूर्तता करावी, अशी सूचना आयुक्त पवार यांनी दिली. याकामी कोणत्याही प्रकारची हयगय सहन केली जाणार नाही. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्तांनी दिला.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणी