शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

कोल्हापूर-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, पाच जण जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 14:33 IST

या अपघातातील सर्व मृत कोल्हापूर जिह्यातील राधानगरीजवळच्या सरवडेचे असल्याची माहिती समोर येत आहे.

कोल्हापूर - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मिरजेजवळ  बायपासवर  जीप आणि विटांनी भरलेल्या ट्रॅक्टरची जोरदार धडक होऊन पाच जण ठार झाले. कोल्हापूर जिह्यातील राधानगरीजवळच्या सरवडे चे सर्व मृत आहेत. तर दोघांची प्रकृती गंभीर आहे.

मिळालेली माहिती अशी, कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यामधील सातजण बोलेरो मधून सोलापूरच्या दिशेने निघाले होते. मिरज जवळ आले असता राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅक्टर आणि बोलेरोमध्ये समोरासमोर धडक झाली. या अपघातात बोलेरो थेट ट्रॅक्टर मध्ये घुसली.

हृदयद्रावक! रुग्णालयाचा रुग्णवाहिका देण्यास नकार; हतबल बापाने बाईकवरून नेला लेकीचा मृतदेह

मिरजेत रत्नागिरी नागपूर नवीन महामार्गाच्या बायपासवर विटा घेऊन जाणारा ट्रॅक्टर व जीपच्या समोरासमोर धडक होऊन जीपमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.मिरजेतून जाणारा राष्ट्रीय महामार्ग रत्नागिरी नागपूर या रस्त्याचा बायपास रस्ता दोन दिवसापूर्वीच सुरु झाला असून,  या बायपास रस्त्यावर  राजीव गांधी नगर येथे  आज सकाळी दहा वाजत‍ा पंढरपुरच्या दिशेने जाणार्‍या जीपने विरुद्ध दिशेने आलेल्या  विटांनी भरलेल्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली.

एका जखमी महिलेची प्रकृती  गंभीर

या धडकेत जीपमधील चालकासह तीन पुरुष एक महिला व एका बारा वर्षाच्या मुलाच्या जागीच मृत्यू झाला आहे.मृत पाच जण हे राधानगरी तालुक्यातील सरवडे येथील आहेत. या अपघातात जीपमधील अन्य तीघेजण जखमी झाले असून एका जखमी महिलेची प्रकृती  गंभीर आहे . तिघां जखमींवर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनास्थळी पोलीसांनी दोन्ही वाहने हटवून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली.

टॅग्स :Accidentअपघात