शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

तांदुळवाडी परिसरात नदीकाठी आणि शेती-शिवारात रंगू लागल्या पाट्‌र्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 12:41 IST

Farmer Sangli: तांदुळवाडी (ता. वाळवा) गावासह परिसरातील युवकांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून कधीही लॉकडाऊन पुकारला जाईल, हे गृहित धरून आतापासूनच शेत-शिवार आणि नदीच्या काठाला पाट्‌र्या रंगू लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पत्रावळ्या आणि बाटल्यांचे ढीग दिसून येत आहेत. युवकांचा हा मनमौजीपणा परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.

ठळक मुद्देतांदुळवाडी परिसरात नदीकाठी आणि शेती-शिवारात रंगू लागल्या पाट्‌र्या ठिकठिकाणी पत्रावळ्या आणि बाटल्यांचे ढीग

तांदुळवाडी : तांदुळवाडी (ता. वाळवा) गावासह परिसरातील युवकांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून कधीही लॉकडाऊन पुकारला जाईल, हे गृहित धरून आतापासूनच शेत-शिवार आणि नदीच्या काठाला पाट्‌र्या रंगू लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पत्रावळ्या आणि बाटल्यांचे ढीग दिसून येत आहेत. युवकांचा हा मनमौजीपणा परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.

वीकेंड लॉकडाऊनमध्ये ढाबे व हॉटेलधारकांनी ग्राहकांना पार्सल देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता पुन्हा १५ दिवसांचा पुढील लॉकडाऊन घोषित होण्याची शक्यता शासनस्तरावर सुरू असल्याचे चर्चा आणि बैठकांमधून दिसून येत आहे. यामुळे तांदुळवाडी परिसरातील युवकांनी, लॉकडाऊन कधीही लागू दे, पाट्‌र्या मात्र झोडायच्याच, या इराद्याने प्रत्येक रात्रीचे वेळापत्रक ठरवून टाकले आहे.

तांदुळवाडी परिसरात कुंडलवाडी, मालेवाडी, कणेगाव, भरतवाडी, बहादूरवाडी आदी गावे येतात. या गावांमधील बरेच युवक हे वाढदिवस, लग्न, तसेच लग्नाच्या वाढदिवसानिमित्तच्या पाट्‌र्या आयोजित करतात. ही गावे पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाशी संलग्न आहेत. त्यामुळे हॉटेल्स व ढाबे महामार्गालगत असल्याने वेगवेगळ्या प्रसंगावरून युवकांच्या भाेजन पाट्‌र्या जोरात रंगत होत्या.

पण मागील आठवड्यात शासनाच्यावतीने वीकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला. यामध्ये ढाबे व हॉटेलधारकांनी ग्राहकांना पार्सल योजना राबविण्याचा निर्णय घेतल्यानंतर युवकांनी शेत-शिवाराबरोबरच नदीकाठी भाेजनावळीच्या पाट्‌र्यांचे नियोजन करण्यावर भर दिला आहे. यादरम्यान काही युवक शेतात लावलेल्या पिकांना पाणी देण्यासाठी रात्रीची वेळ निश्चित करत आहेत. त्यामुळे पार्टीही आणि पिकाला पाणीही, दोन्ही कामे उरकून घेतली जात आहेत. शासनाच्या पार्सल देण्याच्या निर्णयामुळे ढाबे व हॉटेल धारकांवर मात्र संक्रांत कोसळली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीcorona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली