शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना करा, आमदार सत्यजित देशमुख यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 17:02 IST

शिराळा : वन्य व हिंस्त्र प्राण्यांकडून होणारे नुकसान व मानवी वस्तीमधील हिंस्र प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी वन विभागाने उपाययोजना कराव्यात. ...

शिराळा : वन्य व हिंस्त्र प्राण्यांकडून होणारे नुकसान व मानवी वस्तीमधील हिंस्र प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी वन विभागाने उपाययोजना कराव्यात. वन्यप्राण्यांमुळे शेतीची झालेली नुकसानीची भरपाई शासनाने लवकर द्यावी. वन्यप्राण्यांमुळे होणारे शेती पिकाचे नुकसान रोखण्यासाठी संरक्षण भिंत बांधावी, अशी मागणी आमदार सत्यजित देशमुख यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये औचित्याच्या विषयी चर्चा करताना केली.देशमुख म्हणाले, शिराळा विधानसभा मतदारसंघातील गावांमध्ये बिबट्या, गव्हा, अजगर, रानडुक्कर आदी वन्यप्राणी व वन्यजीव यांचा मोठ्या प्रमाणात वावर होत आहे. त्यांचा अधिवास सोडून मानवी वस्तीमध्ये हिंस्त्र प्राण्यांचा वावर वाढला आहे. दि.१६ रोजी पेठ शिराळा रस्त्यावरती रेठरे धरण गावाजवळ सर्जेराव खबाले (मु.पो.कापरी तालुका शिराळा) यांच्या वरती प्रवासादरम्यान बिबट्याने हल्ला केला. यामध्ये सर्जेराव खबाले गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.तसेच गेल्या काही वर्षांपूर्वी ऊसतोड मजुराच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला. यामध्ये त्या मुलाचा मृत्यू झाला. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या, मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाइकांना नुकसान भरपाई लवकर द्यावी. तसेच गव्यामुळे शेती पिकाचे नुकसान होत आहे. हजारो हेक्टर क्षेत्र शेतकऱ्यांचे तसेच मोकळे पडून राहत आहे.

कार्यवाही करावीशेतीचे नुकसान रोखण्यासाठी वन विभागाकडून गुढे ते बांबरवाडी खुंदलापूर ते मिरुखेवाडी, तसेच रिळे, तडवळे यासह आवश्यक असणाऱ्या ठिकाणी संरक्षण भिंत किंवा मोठी चर मारणे अत्यावश्यक आहे. याबाबत ठोस उपाययोजना करण्यासाठी शासनाने संबंधित विभागाला आदेश द्यावेत अशी मागणी आमदार देशमुख यांनी केली आहे.

टॅग्स :SangliसांगलीWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनshirala-acशिराळाSatyajit Deshmukhसत्यजित देशमुखforest departmentवनविभागFarmerशेतकरी