शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
2
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
3
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
5
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
6
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
7
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
8
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
9
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
10
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
11
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
12
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
13
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
14
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
15
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
16
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
17
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
18
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
19
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
20
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा

परीक्षा आणि प्रवेशाचा गोंधळ एकदाचा थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गेल्या सव्वा वर्षांपासून राज्यातील शैक्षणिक स्तरावर गोंधळ सुरु आहे, तो एकदाचा थांबवा अशी मागणी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : गेल्या सव्वा वर्षांपासून राज्यातील शैक्षणिक स्तरावर गोंधळ सुरु आहे, तो एकदाचा थांबवा अशी मागणी विद्यार्थी परिषदेने केली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना सोमवारी निवेदन दिले.

परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, लॉकडाऊनमुळे सर्व महाविद्यालये बंद आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. परीक्षा, निकाल, पुढील प्रवेश, व्यावसायिक शिक्षणक्रमांची प्रवेश प्रक्रिया याबाबतीत विद्यार्थी व पालक संभ्रमावस्थेत आहेत. ऑनलाइन शिक्षण व्यवस्थित व पूर्ण क्षमतेने मिळत नाही. शैक्षणिक वर्ष लांबल्याने नुकसान होत आहे. शैक्षणिक शुल्काच्या नावाखाली वापरत नसलेल्या सुविधांसाठी पैसे वसूल केले जात आहेत.

त्यांनी सांगितले की, परीक्षांचा निकाल, पुढील शैक्षणिक वर्षाची सुरुवात असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. यामुळे विद्यार्थी हतबल झाले आहेत. शासनाने निर्णायक भूमिका घेऊन हा गोंधळ संपवावा. विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.