शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
2
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
3
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
4
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
5
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
6
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
7
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
8
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
9
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
10
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
11
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
12
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
13
बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून?
14
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
15
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
16
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
17
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
18
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
19
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
20
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस

शरद पवार यांची बंदिस्त पाइप लाइन प्रकल्पास लवकरच भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:19 IST

क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या जयंती दिनानिमित्त व क्रांती वीरांगना इंदूताई पाटणकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित आटपाडी येथील माणगंगा कृषी विद्यालयाच्या ...

क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या जयंती दिनानिमित्त व क्रांती वीरांगना इंदूताई पाटणकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित आटपाडी येथील माणगंगा कृषी विद्यालयाच्या सभागृहात आयोजित ऑनलाइन मेळाव्यात ते बोलत होते. आटपाडी तालुक्यात टेंभू योजनेचे पाणी आल्याने याबद्दल हा विजयी मेळावा घेण्यात आला होता.

डॉ. पाटणकर म्हणाले, या समन्यायी बंदिस्त पाइप लाइन पथदर्शक प्रकल्पाची उत्सुकता संपूर्ण देशाला आहे. देशामध्ये कुठेही असा प्रयोग झाला नाही. शेतीच्या पाण्याचे देशपातळीवर नियोजन करताना हा प्रकल्प मार्गदर्शक आणि क्रांतिकारक ठरणार आहे. त्यामुळे पथदर्शक प्रकल्प लवकर पूर्ण करून संपूर्ण राज्यात त्याचे सार्वत्रीकरण होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या योजनेसाठी आंदोलकांच्या मागण्यांची दखल घेत त्यांच्यासाठी मंत्रालयात बैठक घेऊन योजना मंजूर करणारे माजी मंत्री आर. आर. पाटील यांचेही योगदान असल्याचे यावेळी पाटणकर यांनी सांगितले.

आनंदराव पाटील म्हणाले, तालुक्यातील इंच न इंच जमीन ओलिताखाली आली पाहिजे, पाण्याचे समन्यायी वाटप झाले पाहिजे, असा चळवळीचा वज्र निर्धार असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी सुशांत देवकर, के. जे. जॉय, जयंत निकम, सादिक खाटीक, गणेश बाबर, अनिता पाटील, राजाराम मरगळे यांची भाषणे झाली.

यावेळी भारत पाटील, विलास शिंदे, महादेव देशमुख, दत्ता यमगर, सुजाता टिंगरे, सरिता भगत, नेहा भडभडे, राजेंद्र सावंत, भाऊसाहेब लिंगडे, मुरलीधर पाटील आदी उपस्थित होते. मनोहर विभुते यांनी स्वागत केले. विजय पुजारी यांनी आभार मानले.