शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

कुंडल, विजयनगर, तुपेवाडीसह सात गावे हागणदारीमुक्त जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:32 IST

सांगली : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सात गावे हागणदारीमुक्त जाहीर करण्यात आली. विजयनगर (ता. मिरज), अमृतवाडी (ता. जत), पानमळेवाडी (ता. ...

सांगली : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सात गावे हागणदारीमुक्त जाहीर करण्यात आली. विजयनगर (ता. मिरज), अमृतवाडी (ता. जत), पानमळेवाडी (ता. तासगाव), तुपेवाडी (ता. कडेगाव), ढोलेवाडी (ता. शिराळा), यपाचीवाडी (ता. आटपाडी) आणि कुंडल (ता. पलूस) अशी गावे आहेत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे व मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी ही माहिती दिली.

या गावांनी निरंतर स्वच्छतेसाठी केलेली कामे लक्षात घेऊन निवड करण्यात आली. येत्या वर्षभरात उर्वरित ११७ गावे हागणदारीमुक्त केली जाणार आहेत. स्वच्छ भारत अभियान टप्पा दोन अंतर्गत गावातील कुटुंबे, शाळा, ग्रामपंचायत आदी ठिकाणी शौचालये असल्याची पाहणी झाली. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, अभ्यागत व स्थलांतरितांसाठी शौचालये, स्वच्छतेसाठी प्रचार आदींचीही दखल घेण्यात आली.