शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

सरकारी नोकऱ्यांचा नाद सोडा--चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 23:11 IST

लोकसंख्यावाढ व संगणकीकरणामुळे सरकारी नोकºया कमी झाल्या आहेत. त्यामुळे बेरोजगारांनी सरकारी नोकºयांचा नाद सोडून स्वत:चा व्यवसाय उभारावा

ठळक मुद्देसांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्यावतीने रोजगार मेळावा

सांगली : लोकसंख्यावाढ व संगणकीकरणामुळे सरकारी नोकºया कमी झाल्या आहेत. त्यामुळे बेरोजगारांनी सरकारी नोकºयांचा नाद सोडून स्वत:चा व्यवसाय उभारावा, असा सल्ला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी सांगलीत दिला.

महापालिकेच्यावतीने आयोजित रोजगार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, महापौर संगीता खोत, आयुक्त रवींद्र खेबूडकर, उपमहापौर धीरज सूर्यवंशी, गटनेते युवराज बावडेकर, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, नीता केळकर आदी उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले की, शहरात एकूण लोकसंख्येच्या ४५ टक्के लोक राहतात. त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कारखाने, व्यापार, उद्योग वाढले पाहिजेत. तसा प्रयत्न शासन करीत आहे. आज तरुणांना सरकारी नोकºया हव्या आहेत. वर्षाला केवळ २० हजार नोकºया निर्माण होऊ शकतात. पण संगणकामुळे सरकारी नोकºया कमी झाल्या आहेत. त्यामुळे ही संकल्पना डोक्यातून काढून टाका. खासगी कंपन्यांतही चांगले पगार मिळू लागले आहेत. त्यात सरकारने कायदेही कडक करीत नोकरदारांना संरक्षण दिले आहे. अटल पेन्शनसारख्या अनेक योजना आणून निवृत्तीनंतर नोकरदारांना सारे लाभ मिळवून दिले जात आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून १० लाखापर्यंतचे कर्ज दिले जात आहे. अशा विविध योजनांचा लाभ घेऊन तरुणांनी स्वत:च उद्योजक बनून दुसºयांना नोकरी देणारे बनले पाहिजे.

या रोजगार मेळाव्यात ५०० तरुणांना नोकरी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी आ. गाडगीळ, महापौर संगीता खोत, नीता केळकर, माजी आमदार दिनकर पाटील यांचीही भाषणे झाली. प्रारंभी नगरसेवक लक्ष्मण नवलाई यांनी स्वागत, तर उपायुक्त स्मृती पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास नगरसेवक शेखर इनामदार, योगेंद्र थोरात, माजी नगरसेवक सुरेश आवटी, मकरंद देशपांडे, भारती दिगडे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

टीकेकडे दुर्लक्ष करा : पाटीलमहापालिकेत काम करताना विरोधकांकडून टीका होतच असते. पण त्याकडे दुर्लक्ष करा, असा सल्लाही चंद्रकांत पाटील यांनी दिला. गेल्या पाच वर्षात नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यावर किती तरी टीका झाली. पण ते शांत राहिले. म्हणून ते असंवेदनशील नाहीत. पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधानांनी संवेदनशीलता दाखविली आहे. येत्या आठ दिवसात ते काही तरी करून दाखवतील, असेही ते म्हणाले.

सांगलीतील रोजगार मेळाव्यात चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रवींद्र खेबूडकर, दिनकर पाटील, संगीता खोत, आ. सुधीर गाडगीळ उपस्थित होते.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलSangliसांगलीjobनोकरी