शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पश्चिम बंगालमध्ये महिलांशी गैरवर्तनाचा सांगलीत निषेध, महालक्ष्मी प्रतिष्ठानची निदर्शने

By अविनाश कोळी | Updated: July 9, 2024 19:42 IST

सांगली : पश्चिम बंगालमधील महिलांशी असभ्य वर्तन होत असल्याच्या घटनेचा निषेध करीत महालक्ष्मी प्रतिष्ठानच्यावतीने सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात ...

सांगली : पश्चिम बंगालमधीलमहिलांशी असभ्य वर्तन होत असल्याच्या घटनेचा निषेध करीत महालक्ष्मी प्रतिष्ठानच्यावतीने सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.महालक्ष्मी प्रतिष्ठानच्यावतीने तहसिलदार लिना खरात यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, पश्चिम बंगालमधीलमहिलांशी सरकारकडून गैरवर्तन होत आहे. महिला मुख्यमंत्री असतानाही महिलांशी असभ्य वर्तन होत असल्याने आम्ही या घटनेचा निषेध व्यक्त करीत आहोत. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कारवाई करावी. कुच बिहार आणि दिनाजपूर इथे झालेल्या घटना अत्यंतिक वेदनादायक आहेत. या घटना माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आहेत. देशाच्या गृहमंत्र्यांनी याची चौकशी करुन प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचावे. तातडीने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन गैरवर्तन करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. महालक्ष्मी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुखदा गाडगीळ, सचिव सुमित्रीताई फाटक, कल्याणी गाडगीळ, वर्षा चापोरकर, माजी नगरसेविका अनुराधा मोडक आदी उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीWomenमहिलाwest bengalपश्चिम बंगालagitationआंदोलन