शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
3
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
4
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
5
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
6
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
7
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
8
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
9
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
10
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
11
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
12
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
13
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
14
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
15
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
16
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
18
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
19
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
20
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!

सांगली जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत चुरसीच्या सामन्यात जयमातृभूमीची इस्लामपूरवर मात

By घनशाम नवाथे | Updated: February 6, 2024 17:47 IST

महिलात 'शिवाजी वाळवा' विजेते

सांगली : येथील कृष्णाकाठावर जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत अंतिम सामन्यात डोळ्याचे पारणे फेडणारा थरार सांगलीच्या जयमातृभूमी आणि इस्लामपूर व्यायाम मंडळाच्या लढतीत पहायला मिळाला. अवघ्या तीन गुणांनी जयमातृभूमीने विजय मिळवत चषकावर नाव कोरले. न्यू उत्कर्ष क्रीडा मंडळ व महापालिका कबड्डी खेळाडूंच्यावतीने आयोजित 71 वी जिल्हा कबड्डी स्पर्धा स्वामी समर्थ घाटावर झाली.स्पर्धेचा अंतिम सामना सांगलीचा जयमातृभूमी विरुध्द इस्लामपूर व्यायाम मंडळ यांच्यात झाला. दोन्ही तुल्यबळ संघामध्ये चढाई आणि पकडीची चुरस पहायला मिळाली. तसेच बोनससाठीही चढाओढ दिसून आली. शेवटची पाच मिनिटे बाकी असताना 28-28 असा गुणफलक समान होता. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढत होती. एकेक गुणासाठी खेळाडू कौशल्य पणाला लावत होते. जयमातृभूमीने अखेरच्या क्षणी पकडी करत 33-29 अशा चार गुणांनी विजय मिळवत शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फेडले.तत्पूर्वी सोमवारी महिलांचा अंतिम सामना शिवाजी वाळवा विरुद्ध प्रोग्रेस आरग यांच्यात झाला. या चुरसीच्या सामन्यात शिवाजी वाळवा संघाने 30-26 असा चार गुणांनी आरग संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावले.पुरुषांच्या उपांत्यपूर्व फेरीतजय मातृभूमी सांगलीने युवक मराठा सांगलीवाडीचा 26 गुणांनी पराभव केला. जयंत स्पोर्टस इस्लामपूरने स्वराज्य तासगावचा 14 गुणांनी पराभव केला. शिवाजी वाळवा संघाने महालक्ष्मी कुपवाडचा 5 गुणांनी पराभव केला. इस्लामपूर व्यायाम मंडळाने पटेल चौक मंडळाचा 33 गुणांनी पराभव केला.उपांत्य फेरीत इस्लामपूर व्यायाम मंडळाने शिवाजी वाळवा संघाचा 40-16 असा 24 गुणांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यासाठी राज्य कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष माजी आमदार दिनकर पाटील, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ घोडके, जिल्हा बॅंक उपाध्यक्षा जयश्री पाटील, माजी नगरसेविका आशा पाटील, संयोजन समिती अध्यक्ष नितीन शिंदे, प्रशिक्षक पोपट पाटील, जयवंत पाटील, अमर निंबाळकर आदी उपस्थित होते.

चुरसीच्या सामन्यात वाददुसर्‍या उपांत्य सामन्यात जयंत स्पोर्टस विरुध्द जयमातृभूमी यांच्यातील चुरसीच्या सामन्यात पंचाचा निर्णय अमान्य करत जयंत स्पोर्टसने सामना सोडून दिला. 25-21 असा चार गुणांनी जयमातृभूमी संघ विजयी झाला.

टॅग्स :Sangliसांगली