शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

सांगलीत कॉंग्रेसतर्फे उपोषण, भाजपने गरिबांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत  :विश्वजीत कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 18:51 IST

Vishwajeet Kadam Congress Sangli -केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोधासाठी कॉंग्रेस पक्षातर्फे काँग्रेस भवन समोर शुक्रवारी उपोषण आंदोलन झाले. त्यामध्ये कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, पृथ्वीराज पाटील, मोहनराव कदम, जयश्रीताई पाटील, विशाल पाटील आदी सहभागी झाले.

ठळक मुद्देसांगलीत कॉंग्रेसतर्फे उपोषण, भाजपने गरिबांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत  :विश्वजीत कदम शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचा मोदी सरकारचा डाव

सांगली : केंद्राचे कृषी कायदे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे असल्यामुळे त्वरीत रद्द करावेत अशी मागणी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी केली. कृषी कायदे व इंधन दरवाढीविरोधात शुक्रवारी काँग्रेस पक्षातर्फे लाक्षणिक उपोषण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. शेतकरी संघटनांच्या भारत बंदला पक्षाने उपोषणाच्या माध्यमातून पाठिंबा दिला.केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोधासाठी कॉंग्रेस पक्षातर्फे काँग्रेस भवन समोर शुक्रवारी उपोषण आंदोलन झाले. त्यामध्ये कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, पृथ्वीराज पाटील, मोहनराव कदम, जयश्रीताई पाटील, विशाल पाटील आदी सहभागी झाले.कॉंग्रेस भवनसमोर आंदोलनाचे नेतृत्व डॉ. कदम यांच्यासह आमदार मोहनराव कदम, काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जयश्रीताई पाटील, शैलजा पाटील, विशाल पाटील, पक्षाचे निरीक्षक सचिन नाईक, जितेश कदम आदींनी केले.डॉ. कदम म्हणाले, कृषी कायद्यांवर कोणतीही चर्चा न करता भाजप सरकारने जबरदस्तीने मंजूर केले. कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. त्याविरोधात दिल्लीच्या सीमांवर लाखो शेतकरी चार महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. सरकारने त्यांच्याशी चर्चेचे नाटक केले, पण कायदे मागे घेतले नाहीत. तीनशेहून अधिक शेतकरी शहीद झाले, त्याचीही दखल घेतली नाही. शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचा मोदी सरकारचा डाव आहे.आंदोलनात पै. नामदेवराव मोहिते, उपमहापौर उमेश पाटील, मंगेश चव्हाण, बाळासाहेब गुरव, आप्पासाहेब पाटील, आशा पाटील, वहिदा नाईकवडी, दिलीप पाटील, अजित भोसले, अजित ढोले, अजित शिरगावकर, सुभाष खोत, सदानंद जवळगे, सुवर्णा पाटील, मालन मोहिते, वैशाली वाघचौरे, बिपीन कदम, अण्णासाहेब कोरे, संजय मेंढे, वसीम रोहिले, प्रताप चव्हाण, शुभांगी साळुंखे, फिरोज पठाण, आरती वळवडे, मनोज सरगर, अमर निंबाळकर, संतोष पाटील, प्रशांत पाटील, ताजुद्दीन तांबोळी, सनी धोत्रे, अयुब निशाणदार आदी सहभागी झाले.भाजप नेत्यांची कटकारस्थानेमहाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात अधिकाऱ्यांना हाताशी धरून भाजपचे नेते कटकारस्थान करत आहेत. फोन टॅपिंगचे प्रकरण त्याचाच एक भाग आहे. महागाई, गोरगरिबांचे प्रश्न सोडविण्याऐवजी नसते उद्योग चालवले आहेत. काहीही करून प्रसिद्धी मिळवण्यासाठी खटाटोप सुरू आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसVishwajeet Kadamविश्वजीत कदमSangliसांगली