शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

सांगली: ग्रामपंचायतींकडून दलित वस्ती विकास निधीत अफरातफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 16:11 IST

काही ग्रामपंचायती शासनाच्या आदेशांचे पालन करत नाहीत. ही रक्कम अनुत्पादक बाबींवर खर्च करतात.

सांगली : ग्रामपंचायतींनी त्यांच्या एकूण उत्पन्नाच्या १५ टक्के रक्कम मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी खर्च करावी असे धोरणात्मक आदेश आहेत; पण तसा खर्च केला जात नाही. त्याविरोधात व्यापक लढा उभारणार असल्याची माहिती पुरोगामी संघर्ष परिषदेचे अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांनी दिली.

प्रा. वायदंडे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, काही ग्रामपंचायती शासनाच्या आदेशांचे पालन करत नाहीत. ही रक्कम अनुत्पादक बाबींवर खर्च करतात. मागासवर्गीयांना विश्वासात न घेता दबावतंत्राचा वापर करून निधी अन्यत्र वापरतात. या संदर्भात वारंवार तक्रारी येतात, पण कारवाई होत नाही. भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न वरिष्ठ अधिकारी करतात. याविरोधात पुरोगामी परिषद राज्यव्यापी चळवळ सुरू करणार आहे.

ते म्हणाले, या निधीमध्ये अफरातफर करणाऱ्या ग्रामपंचायतींवर व त्यांना पाठीशी घालणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यांवर जिल्हा परिषदेकडून कडक कारवाईचा आग्रह धरणार आहोत. ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार आहोत.

टॅग्स :Sangliसांगलीgram panchayatग्राम पंचायत