शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेतील जाचक अटी दूर करा, सांगलीत पुरोगामी संघर्ष परिषदेचे कृष्णेत जलबुडी आंदोलन

By संतोष भिसे | Updated: March 10, 2023 17:11 IST

सांगली : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेतील जाचक अटी दूर कराव्यात या मागणीच्या पुर्ततेसाठी सांगलीत शुक्रवारी जलबुडी आंदोलन झाले. ...

सांगली : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेतील जाचक अटी दूर कराव्यात या मागणीच्या पुर्ततेसाठी सांगलीत शुक्रवारी जलबुडी आंदोलन झाले. पुरोगामी संघर्ष परिषदेच्या कार्यकर्त्यांनी कृष्णा नदीत आंदोलन केले.कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौध्द भूमीहीन शेतमजुरांना जमीन खरेदीसाठी अनुदान दिले जाते. समाजकल्याण विभागामार्फत योजना राबवली जाते. या योजनेच लाभ घेण्यासाठी अनेक क्लिष्ट अटींचा सामना करावा लागतो. त्या दूर कराव्यात आणि योजनेचे सुलभीकरण करावे यासाठी पुरोगामी संघर्ष परिषद सातत्याने पाठपुरावा करत आहे. जाचक अटींमुळे ही योजना मृगजळ ठरल्याचा परिषदेचा आक्षेप आहे.योजनेतील जाचक अटी काढून मागासवर्गीयांना लाभ द्यावेत या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी साठी शुक्रवारी आंदोलन झाले. या विषयावर विधीमंडळाच्या अधिवेशनात चर्चा करण्याची मागणी आदोलकांनी केली. कृष्णा नदीत कंबरेपर्यंत पाण्यात थांबून घोषणा दिल्या. पुरुष व महिला आंदोलन सहभागी झाले. आंदोलकांचे निवेदन देण्यासाठी समाजकल्याण विभागाचे वरिष्ठ अधिकारी न आल्याने त्यांचा निषेधही करण्यात आला. आंदोलनात परिषदेचे वरिष्ठ जिल्हाध्यक्ष मल्हारी चव्हाण, प्रा. सुभाष वायदंडे आदींनी भाग घेतला. 

टॅग्स :Sangliसांगलीagitationआंदोलन