शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

CoronaVirus Lockdown : जिल्ह्यात फक्त वीस टक्केच धान्यसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 17:08 IST

लॉकडाऊनला आठवडा पूर्ण होताच, त्याची थेट झळ सामान्यांना बसू लागली आहे. धान्य, तेलाची आवक ठप्प झाल्याने टंचाईचे अभूतपूर्व सावट निर्माण झाले आहे. राज्यांच्या सीमा प्रशासनाने सील केल्याने गहू आणि तांदळाची आवक थांबली आहे. डाळी, साखर, तेलाची परराज्यात निर्यातही थंडावली आहे. जिल्ह्यात फक्त वीस टक्के धान्यसाठा असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

ठळक मुद्दे जिल्ह्यात फक्त वीस टक्केच धान्यसाठा!डाळी, साखर, तेलाची परराज्यात निर्यातही थंडावली

सांगली : लॉकडाऊनला आठवडा पूर्ण होताच, त्याची थेट झळ सामान्यांना बसू लागली आहे. धान्य, तेलाची आवक ठप्प झाल्याने टंचाईचे अभूतपूर्व सावट निर्माण झाले आहे. राज्यांच्या सीमा प्रशासनाने सील केल्याने गहू आणि तांदळाची आवक थांबली आहे. डाळी, साखर, तेलाची परराज्यात निर्यातही थंडावली आहे. जिल्ह्यात फक्त वीस टक्के धान्यसाठा असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.वाहतूक बंद आणि कामगार उपलब्ध नसणे ही तुटवड्याची मुख्य कारणे आहेत. सांगलीच्या बाजारपेठेत २३ मार्चला शेवटची मालवाहतुकीची वाहने आली, त्यानंतर एकही वाहन आले नाही. जिल्ह्यात गव्हाचा ९० टक्के पुरवठा मध्य प्रदेशातून होतो. ७५ टक्क्यांहून अधिक तांदूळ कर्नाटकातून येतो.

आठवडाभरापासून एकही वाहन आलेले नाही. तेलाचे कारखाने कामगारांअभावी बंद आहेत. पुणे, वाशी, लातूर या डाळींच्या प्रमुख बाजारपेठांतही डाळींचा व्यापार थंडावला आहे. सांगलीत साखर, गुळाचा साठा दोन महिने पुरेल इतकाच आहे. व्यापाऱ्यांनी सांगितले क ी, तांदूळ वगळता फक्त दहा ते वीस टक्केच धान्य शिल्लक आहे. सूर्यफूल तेल परराज्यांतून येते, त्याचीही आवक थांबली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली