शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कंपनी स्थापन करून मिरजेतील भामट्याकडून शंभर कोटीचा गंडा : मुंबईत अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 20:04 IST

काही वर्षापूर्वी सामान्य परिस्थिती असलेल्या मुनाफ याने गेल्या पाच वर्षात कंपनीतून मिळालेल्या रकमेतून मिरजेत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक व मोठ्याप्रमाणात स्थावर मालमत्ता खरेदी केल्याची माहिती मिळाल्याने चौकशीसाठी पोलीस पथक मिरजेत येणार आहे.

ठळक मुद्देगुंतवणूकदारांची फसवणूक

मिरज : नवी मुंबईत गोल्ड एक्स्प्रेस या बोगस कंपनीव्दारे गुंतवणूकदारांना सुमारे शंभर कोटींची गंडा घातल्याप्रकरणी मीरा-भार्इंदर पोलिसांनी मिरजेतील एकास अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या मुनाफ नामक आरोपीने मिरजेत मोठ्याप्रमाणावर मालमत्ता खरेदी केल्याचा संशय असून, मीरा-भार्इंदर पोलिसांचे पथक मिरजेत चौकशीसाठी येणार आहे.मीरा-भार्इंदर येथे एक वर्षापूर्वी गोल्ड एक्स्प्रेस नामक कंपनीची स्थापना करून अमिन नामक भामट्याने गुंतवणुकीवर दरमहा रक्कम परतीची योजना सुरू केली होती.

नवी मुंबई परिसरातील हजारो लोकांनी या योजनेत गुंतवणूक केली असून, आठवड्यापूर्वी कंपनीचा संचालक अमिन याने पलायन केले. यामुळे गुंतवणूकदारांची सुमारे शंभर कोटी रुपयांची फसवणूक झाल्याने अमिन याचा साथीदार मुनाफ याच्यासह तिघांविरुध्द नयानगर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुनाफ याच्यासह दोघांना मीरा-भार्इंदर पोलिसांनी अटक केली आहे. काही वर्षापूर्वी सामान्य परिस्थिती असलेल्या मुनाफ याने गेल्या पाच वर्षात कंपनीतून मिळालेल्या रकमेतून मिरजेत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक व मोठ्याप्रमाणात स्थावर मालमत्ता खरेदी केल्याची माहिती मिळाल्याने चौकशीसाठी पोलीस पथक मिरजेत येणार आहे. यामुळे मुनाफ याच्याशी संबंधित असलेल्या मिरजेतील अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

 

टॅग्स :Sangliसांगलीfraudधोकेबाजी