शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

जयंतरावांभोवतीचे जुने कोंडाळे पुन्हा कार्यरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 15:06 IST

आता जलसंपदामंत्री म्हणून काम करताना त्यांच्यापुढे आव्हाने आहेत. त्यातच मतदार संघातील प्रश्न, कार्यकर्त्यांतील गटतट आणि सभोवती असलेले तेच ते कार्यकर्ते यामुळे ग्रामीण भागातील ज्येष्ठ आणि युवक कार्यकर्त्यांची पंचाईत झाली आहे.

ठळक मुद्देयापूर्वी त्यांनी अर्थ, ग्रामविकास, नगरविकास, गृह आदी महत्त्वाची खाती सांभाळली आहेत.

अशोक पाटील।इस्लामपूर : जयंत पाटील यांची पुन्हा मंत्रिपदावर वर्णी लागल्यानंतर गेल्या वीस वर्षांपासून त्यांच्याभोवती असलेले कोंडाळे पुन्हा कार्यरत झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात ज्येष्ठ, युवक, निष्ठावान कार्यकर्त्यांची पंचाईत झाली आहे.

जयंत पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीत दोनवेळा युतीचे सरकार आले. या कालावधित त्यांना विरोधी बाकावर बसावे लागले. त्यावेळी काहींनी कोलांटउड्या मारल्या, तर काहीजण राष्ट्रवादीत राहून, रात्री तत्कालीन मंत्री सदाभाऊ खोत यांच्या गोटात होते. आता त्यातील काहीजण मतदार संघातील दौऱ्यात पाटील यांच्याबरोबर असतात. ते ग्रामीण भागातील दौºयातही असतात. त्यामुळे ग्रामीण कार्यकर्त्यांची पंचाईत होते.

विधानसभेला राष्ट्रवादीला मोठे यश मिळाले. पाटील यांना उपमुख्यमंत्रिपद मिळेल अशी चर्चा होती. परंतु त्यांना जलसंपदा मंत्रीपद मिळाले. यापूर्वी त्यांनी अर्थ, ग्रामविकास, नगरविकास, गृह आदी महत्त्वाची खाती सांभाळली आहेत. आता जलसंपदामंत्री म्हणून काम करताना त्यांच्यापुढे आव्हाने आहेत. त्यातच मतदार संघातील प्रश्न, कार्यकर्त्यांतील गटतट आणि सभोवती असलेले तेच ते कार्यकर्ते यामुळे ग्रामीण भागातील ज्येष्ठ आणि युवक कार्यकर्त्यांची पंचाईत झाली आहे.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलSangliसांगली