शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

विधानसभेला उच्चशिक्षित उमेदवारांची संख्या वाढली- युवा उमेदवारांची संख्या कमीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 23:35 IST

शिक्षणाबाबतीत पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातून कॉँग्रेसचे उमेदवार डॉ. विश्वजित कदम सरस ठरले आहेत. त्यांनी बीई, एमबीएसह व्यवस्थापन शास्त्रातील पीएच.डी. ही पदवी मिळविली आहे. राष्टवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांचे बी. ई. सिव्हिल इतके शिक्षण आहे.

ठळक मुद्देसम्राट महाडिक सर्वात तरुण उमेदवारकाही तरुणांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले असले तरी, त्यांची संख्या कमीच आहे.

सांगली : जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांत उच्चशिक्षित उमेदवारांची संख्या अधिक असल्याचे चित्र आहे. आ. जयंत पाटील, आ. विश्वजित कदम, सदाशिवराव पाटील, डॉ. रवींद्र आरळी यांनी उच्चशिक्षण प्राप्त केले आहे. वयाचा विचार केल्यास तरुण उमेदवारांची संख्या कमी आहे. जिल्ह्यातील आठ मतदारसंघात सर्वात कमी ३२ वर्षे वयाचे उमेदवार सम्राट महाडिक आहेत. मोजके उमेदवारच चाळिशीच्या आतील आहेत.

शिक्षणाबाबतीत पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातून कॉँग्रेसचे उमेदवार डॉ. विश्वजित कदम सरस ठरले आहेत. त्यांनी बीई, एमबीएसह व्यवस्थापन शास्त्रातील पीएच.डी. ही पदवी मिळविली आहे. राष्टवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांचे बी. ई. सिव्हिल इतके शिक्षण आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार गौरव नायकवडी यांचे बारावीपर्यंत, तर इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांचे बी. ए. पर्यंत शिक्षण झाले आहे.मिरजेचे भाजपचे उमेदवार आणि सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे व त्यांचे प्रतिस्पर्धी आघाडीचे उमेदवार बाळासाहेब होनमोरे या दोघांचेही शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. तासगाव-कवठेमहांकाळमधील राष्टÑवादीच्या उमेदवार सुमनताई पाटील यांचे शिक्षण सहावीपर्यंत झाले आहे. कॉँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांचे शिक्षण बी. फार्म. झाले आहे. अजितराव घोरपडे यांचे शिक्षण बी. कॉम. पर्यंत झाले आहे.

निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासूनच सर्वच पक्षांकडून नव्या पिढीला वाव देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार तरुणांकडून उमेदवारीची अपेक्षाही होती; मात्र राजकीय साठमारीत अपवाद वगळता, मातब्बर उमेदवारांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. तर तरुणांना पुन्हा एकदा ‘वेटिंग’वर ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील दीडशेहून अधिक उमेदवारांमध्ये तरुणांची संख्या कमीच आहे. सम्राट महाडिक तरुण उमेदवार असून त्यांचे वय ३२ वर्षे आहे. त्यांनी पुणे विद्यापीठातून बीए, तर शिवाजी विद्यापीठातून एमबीएचे शिक्षण घेतले आहे. गौरव नायकवडी यांचे वय ३६ असून, तेही तरुण उमेदवार आहेत. वंचित बहुजन आघाडीकडून अर्ज दाखल केलेले मिरजेचे उमेदवार नानासाहेब वाघमारे हेही तरुण उमेदवार आहेत. यासह काही तरुणांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले असले तरी, त्यांची संख्या कमीच आहे.डॉक्टर, वकिलांचाही समावेश...शिक्षणामध्ये खानापूर मतदारसंघातून निवडणूक लढवित असलेले अपक्ष उमेदवार सदाशिवराव पाटील यांनी बीए., एलएलबी शिक्षण पूर्ण केले आहे. जत मतदारसंघातील तिसऱ्या आघाडीचे उमेदवार डॉ. रवींद्र आरळी हे एम. डी. आहेत.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाSangliसांगली