शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

आता या अन्यायाचा कळस झाला आहे--आम्हाला इच्छामरण घेण्याची शासनाने परवानगी द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 11:59 IST

जर या मोचार्नंतर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्यास शेवटी आम्हाला इच्छामरण घेण्याची शासनाने परवानगी द्यावी ही शासनाला आमची विनंती आहे. तरी लवकरात लवकर आमचा निर्णय घ्यावा नाही येथून पुढील काळात आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

ठळक मुद्देजातीच्या दाखल्याचा प्रश्न

सांगली : सांगली जिल्हा आदिवासी कोळी, महादेव, टोकळे, ढोर कोळी, मल्हार, डोंगर कोळी जमात संघर्ष समितीच्यावतीने २४ मार्च रोजी सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन समितीच्यावतीने अप्पर जिल्हाधिका-यांना देण्यात आले.

समितीच्यावतीने हे निवेदन अप्पर जिल्हा अधिकारी मौसमी बर्डे यांना देण्यात आले. यावेळी समितीचे संजय कोळी, कुमार आप्पा कोळी, हणमंत पाटील, डी. के. पाटील, प्रविण पाटील, पांडूरंग कोळी अमोल नाद्रेकर, धर्मेद्र कोळी, जयसिंगराव कोळी, विनायक येडके उपस्थित होते. संजक कोळी म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी  आम्हाला घटनेमध्ये  संविधानिक अधिकार दिलेला असताना  महादेव कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी , मल्हार कोळी, डोंगर कोळी, आदिवासी कोळी जमातीच्या बांधवांवर स्वातंत्र्यानंतर सतत अन्याय होत राहिला.

आता या अन्यायाचा कळस झाला आहे. नोकरदारांना अकरा महिन्याची नोटीस देऊन पूर्णपणे पारतंत्र्यात टाकले आहे. समाजातील तरुणांसमोर नोक-यांचा तर नोकरदारांना बेरोजगार होण्याचा प्रश्न सतावत आहे. कोणत्याही प्रकारे शासन आणि प्रशासन कोळी समाजाला सहकार्य करीत नसल्याचे दिसत आहे. शासनाने लवकरात लवकर आमची जात दाखवावी, आम्हाला महादेव कोळीचे प्रमाणपत्र विनासायास लवकरात लवकर मिळावे, अशी आमची प्रमुख मागणी आहे. जर या मोचार्नंतर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्यास शेवटी आम्हाला इच्छामरण घेण्याची शासनाने परवानगी द्यावी ही शासनाला आमची विनंती आहे. तरी लवकरात लवकर आमचा निर्णय घ्यावा नाही येथून पुढील काळात आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

टॅग्स :SangliसांगलीDeathमृत्यू