शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

एन. डी. पाटील निवडणुकीत हरले, पण मंत्री झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2022 15:25 IST

सहकारमंत्री म्हणून काम करताना त्यांनी आपल्या चारित्र्यावर आरोपाचा एकही शिंतोडा उडू दिला नव्हता.

इस्लामपूर : वाळवा विधानसभा मतदार संघातून सन १९७८ मध्ये प्रा. एन. डी. पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाकडून निवडणूक लढविली होती. त्यांच्याविरोधात जनता पक्षाकडून राजारामबापू पाटील, काँग्रेसकडून विलासराव शिंदे अशी तिरंगी लढत राज्यात लक्षवेधी ठरली होती. यामध्ये विलासराव शिंदे निवडून आले. परंतु शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन पुरोगामी लोकशाही दलाचे सरकार स्थापन झाले. यामध्ये एन. डी. पाटील यांचा पराभव होऊनही त्यांना सहकारमंत्रीपद देण्यात आले. त्यानंतर काही कालावधीतच जनता पक्षाचे राजारामबापू पाटील यांचा महसूलमंत्री म्हणून समावेश करण्यात आला होता.एन. डी. पाटील यांनी सहकारमंत्री असताना सहकारी संस्थांच्या कारभारात पारदर्शकता आणण्यावर मोठा भर दिला होता. सहकारमंत्री म्हणून काम करताना त्यांनी आपल्या चारित्र्यावर आरोपाचा एकही शिंतोडा उडू दिला नव्हता. सहकारातील कामाबरोबरच त्यांनी शेतीच्या क्षेत्रातही मोठे काम केले आहे. शासनाच्या कृषी विभागामध्ये नोकरभरती करताना कृषी पदविका आणि पदवीधरांना प्राधान्य देण्याचे धोरण त्यांच्याच काळात अवलंबिले.प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांची जन्मभूमी वाळवा तालुक्यातील ढवळी या गावात आहे. संपूर्ण महाराष्ट्र आणि विशेषत: कोल्हापूर हीच आपली कर्मभूमी मानून त्यांनी जनसामान्यांसाठी अनेक लढे उभे केले. समाजातील पीडित, वंचित घटकांसह कष्टकऱ्यांसाठी लढणाऱ्या या योध्दाच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण वाळवा तालुका त्यांच्या आठवणीने शोकसागरात बुडाला.

टॅग्स :SangliसांगलीN D Patilप्रा. एन. डी. पाटील